AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारवी धरणाजवळ कोळे गावाला बेटाचं स्वरुप, गावकऱ्यांना बोट प्रवासाशिवाय पर्याय नाही

बारवी धरणाची उंची वाढल्यावर अंदाजानुसार कोळे गावचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. मात्र गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भूखंड मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर दररोज बोटीने प्रवास करण्याची वेळ आली आहे

बारवी धरणाजवळ कोळे गावाला बेटाचं स्वरुप, गावकऱ्यांना बोट प्रवासाशिवाय पर्याय नाही
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 09, 2019 | 10:26 AM
Share

मुरबाड : बदलापूरजवळ बारवी धरणाच्या (Baravi Dam) पाणलोट क्षेत्रात असलेल्या कोळे गावाला (Kole Village) बेटाचं स्वरुप आलं आहे. गावातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी गावकऱ्यांना जीव मुठीत धरुन बोटीने प्रवास करावा लागत आहे. कोळेवासी पुनर्वसनासाठी भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत.

कोळे गावाच्या तिन्ही बाजूंना बारवी धरणाच्या पाण्याचा वेढा पडला आहे, तर चौथी बाजू जंगलाने वेढलेली आहे. त्या मार्गावर दोन ओढे ओलांडावे लागत असल्याने गावकऱ्यांना गावाबाहेर ये-जा करण्यासाठी बोटीवर अवलंबून रहावं लागत आहे.

बारवी धरणाची उंची वाढल्यावर कोळे गावचा रस्ता पाण्यात बुडणार हे अधिकाऱ्यांना माहित होतं. त्यामुळे हे गाव विस्थापित करण्यासाठी नागरिकांना घराच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. परंतु त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तूर्तास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने लोकांना दोन रबरी होड्या दिल्या आहेत.

मुरबाड-बारवी डॅम रस्त्यावरील पशेणी गावापुढे तीन किलोमीटर अंतरावर कोळे गाव वसलेलं आहे. मुरबाडपासून हे अंतर केवळ आठ किलोमीटर अंतरावर आहे. कोळे गावात 150 घरं आहेत. शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि नोकरदार यांना दररोज होडीने प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र