
Ajit Pawar : दिल्लीतून सिग्नल आल्याशिवाय याचे काहीही होत नाही – अजित पवार
Nothing happens unless there is a signal from Delhi - Ajit Pawar
पुणे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम मीडिया (Media)विचारताना दिसून येते मंत्री मंडळाचा विस्तार कधी तेव्हा ते म्हणतात लवकरच. आज त्यांना संधी आहे,मात्र एका महिना झाला तरी त्यांना जिल्ह्याला पालकमंत्री आहे. राज्यात अनेक समस्या निर्मना होतात. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मला त्या दोघानवर टीकाकरायची नाही मात्र त्यांनीच आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. वस्तूस्थिती लक्षात घेतली आहे. दिल्लीतून सिग्नल आल्याशिवाय याचे काहीही होत नाही. हे मी ठाम पणे सांगता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Related Video
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? काय सांगितलं?
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,