एकदा वापरलेला ‘मास्क’ परत वापरल्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम

कोरोना व्हायरसच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत खूपबदल झालेले आपल्या लक्षात येईल. खाणे, पिणे देखील बदलले आहे.

एकदा वापरलेला 'मास्क' परत वापरल्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 4:27 PM

मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत खूपबदल झालेले आपल्या लक्षात येईल. खाणे, पिणे देखील बदलले आहे. लोक आता जागरूक झाले आहेत, आणि कोरोनापासून दुर राहण्यासाठी लोक मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोरोनापासून दूर राहायचे असेलतर मास्क सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. ती म्हणजे चांगल्या प्रतीचा मास्क 70% पर्यंत संक्रमणाचा धोका कमी करतो. आज बाजारात बरेच प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत, जे लोक वापरत आहेत. (Consistent use of the same mask can cause side effects)

नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, एकच मास्क तुम्ही सारखा वापर असाल तर ते अतिशय धोकादायक आहे. जेव्हा आपण तोच मास्क पुन्हा पुन्हा वापरतो तेव्हा तो सैल होतो. संशोधकांनी सांगितले की, आपण जेव्हा बाहेर फिरतो त्यावेळी घामामुळे तो मास्क खराब होता. पुन्हा पुन्हा तो मास्क वापर असतोल तर त्याचे फॅब्रिक कसे आहे ते तपासून पहा. सतत एकच मास्क घातल्यास ते खराब होऊ शकते. आणि त्यांची गुणवत्ता कमी होते.

आपण पुन्हा डिस्पोजेबल मास्क वापरत असल्यास, हे करू नका. म्हणून नेहमी नवीन मास्क वापरणे कधीही चांगले आहे. अधिक प्रवास करणारे आणि वैद्यकीय संस्थांमध्ये काम करणार्‍या लोकांनी सतत मास्क बदलला पाहिजे. आपल्या आरोग्याबद्दल खरोखर काळजी असल्यास आपण जवळ शक्यतो जास्त मास्कसोबत ठेवावे. मास्क जर धुतल्यामुळे लुज पडला असेलतर शक्यतो असा मास्क वापरू नये.

यावर्षी हंगामी आजारांत दिसली घट!

शालिमार बागच्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही टायफॉईडशी संबंधित प्रकरणांमध्ये सुमारे 50 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, इंटरनल मेडिसिन सल्लागार डॉ. पारुल कक्कर यांनी सांगितले की, या हंगामात इतर तापांचे प्रमाण वाढले आहे.

राजेंद्र प्लेस येथील बीएलके हॉस्पिटलमध्येही टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ‘दरवर्षी टायफॉईडचे प्रमाण वाढत असते आणि पावसाळ्याच्या अखेरीस हे प्रमाण कमी होते. परंतु या वर्षी तसे झाले नाही’, अशी कबूली इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक राजिंदरकुमार सिंघल यांनी दिली आहे.

राहणीमानातील बदलांमुळे टायफॉईड-इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट

टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट होण्यामागे डॉक्टरांनी दोन महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. पहिले कारण असे की, कोव्हिड-19 (Corona Virus) साथीच्या रोगामुळे स्वच्छतेत खूप वाढ झाली आहे. तर दुसरे कारण म्हणजे लोक फक्त घरगुती अन्न खात आहेत. डॉ. कक्कर म्हणाल्या की, ‘साथीच्या रोगामुळे आपल्या जीवनशैलीत, अन्न व सामाजिक शिष्टाचारांत बदल झाले आहेत. यातील काही बदल फायद्याचे ठरले, ज्यामुळे यावर्षी टायफॉईड आणि हेपेटायटीसचे प्रमाण कमी झाले आहे’.

संबंधित बातम्या : 

भारतात 10 वर्षांनी BMI चे नियम बदलले, महिला आणि पुरुषांसाठी फिटनेसचं नवं वजन काय?

फिट राहण्यासाठी आता जिममध्ये जाण्याची गरज नाही

(Consistent use of the same mask can cause side effects)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.