AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम महत्वाचा, वाचा !

बऱ्याच लोकांना असे वाटते की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त आहार हाच महत्वाचा आहे. मात्रस तसे नसून निरोगी आयुष्य जगण्यासाठी हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम हे तिन्ही अत्यंत महत्वाचे आहे.

निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम महत्वाचा, वाचा !
निरोगी आयुष्य
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 4:52 PM
Share

मुंबई : बऱ्याच लोकांना असे वाटते की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त आहार हाच महत्वाचा आहे. मात्र, तसे नसून निरोगी आयुष्य जगण्यासाठी हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम हे तीनही अत्यंत महत्वाचे आहे. हे सुत्र आपल्याला पाळता आले तर आपण निरोगी आणि चांगले आयुष्य जगू शकतो, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. आणि आपण रोगांपासून दूर राहतो. (Healthy diet, sleep and exercise are important for a healthy life)

ताजी फळे अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली असतात. त्यामुळे पुरेशी ताजी फळे खा. तसेच खूप पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. तसेच मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ग्रीन टी, काळी चहा किंवा काळी कॉफी घ्या. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्स करू शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे की, चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे गंभीर आजार उद्भवू शकतात. एवढेच नाही, पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. यामुळे आपल्याला जर निरोगी आयुष्य जगाचे असेल तर आपण किमान 7 ते 8 झोप ही घेतलीच पाहिजे. व्यायाम करणे हे फक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही तर व्यायाम केल्याने आपले आरोग्य चांगले राहते.

वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पाचन तंत्र आहे. ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. कमकुवत पचनामुळे आपले शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही, ज्यामुळे शरीरावर चरबी वाढते. म्हणूनच, जर तुम्हाला वजन नियंत्रित करायचा असेल तर संतुलित आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे. पाचक प्रणाली सुधारण्यासाठी उच्च फायबर आहार आवश्यक आहे. फायबरच्या मदतीने आपण जे अन्न खातो ते पचन योग्य प्रकारे होते. यासाठी फळे खा आणि हिरव्या भाज्या खा. याशिवाय ग्रीन टी प्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Healthy diet, sleep and exercise are important for a healthy life)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार