AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Morning Helath Tips : रिकाम्या पोटी नका खाऊ ‘हे’ पदार्थ, गंभीर आहे परिणाम

आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. यामुळे मोठ्या आजारांचाही धोका असतो.

Morning Helath Tips : रिकाम्या पोटी नका खाऊ 'हे' पदार्थ, गंभीर आहे परिणाम
| Edited By: | Updated on: Nov 07, 2020 | 6:12 AM
Share

स्वत: ला निरोगी (Health) ठेवण्यासाठी बरेच जण सकाळी रिकाम्या पोटी (Empty Stomach)फळं (Fruits) खातात. तर काही लोक सकाळच्या नाश्त्यात धान्य (Sprouted Grains), ड्रायफ्रुटचा समावेश करतात. पण रिकाम्या पोटी अशा काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. यामुळे मोठ्या आजारांचाही धोका असतो.

रिकाम्या पोटी पेरू खाऊ नका जर पाचक शक्ती कमकुवत असेल तर पेरू खाण्याचं शक्यतो टाळा. म्हणजेच जास्त सेवन केल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो. म्हणून रिकाम्या पोटी पेरू खाऊ नये. हिवाळ्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकतात.

टोमॅटोमुळे होऊ शकतं नुकसान टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्याचा उष्ण परिणाम होतो. बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं पसंत करतात. पण रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं शरीरासाठी धोक्याचं आहेत.

आंबट फळं टाळा सकाळी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि फायबरयुक्त फळं खाणं टाळलं पाहिजे. त्याचा पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो.

रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं टाळा. खासकरून ते लोक ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे.

(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.