AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद पालिकेचे मिशन भंगार हटाव, आतापर्यंत 21 बेवारस वाहने जप्त, 26 हजारांचा दंड

महानगरपालिकेने मिशन भंगार हटाव हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत वाहतुकीस ठरणाऱ्या बेवारस वाहनांना जप्त केले जात आहे.

औरंगाबाद पालिकेचे मिशन भंगार हटाव, आतापर्यंत 21 बेवारस वाहने जप्त, 26 हजारांचा दंड
AUANGABAD BHANGAR HATAVO
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 4:36 PM
Share

औरंगाबाद : महानगरपालिकेने मिशन भंगार हटाव हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांना जप्त केले जात आहे. पोलिकेने आतापर्यंतच्या कारवाईत रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त केली आहेत. तर वाहन मालकांना 26 हजारांचा दंड लावला आहे. (Aurangabad Municipal Corporation started Bhangar hatao campaign in which pick up 21 vehicles)

आधीच वाहतुकीची समस्या त्यात बेवारस वाहनांची गर्दी

कोरोना निर्बंधांच्या शिथिलीकरणानंतर औरंगाबादेत बाजारपेठा गजबजत आहेत. लोकांची गर्दी वाढत आहेत. परिणामी वाहतुकीचीसुद्धा समस्या निर्माण होत आहे. त्यात शहरातील बेवारस वाहनांचे प्रमाणदेखील वाढत आहे. आधीच वाहतुकीची समस्या त्यात बेवारस वाहनांची गर्दी यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. परिणामी औरंगाबाद पालिकेने ही समस्या सोडवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलिकेने भंगार हटाव मिशन जोरात सुरु केले आहे.

रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त करण्यात आली

या मिशन अंतर्गत वाहतुकीस अडथळा ठऱणाऱ्या बेवारस वाहनांना जप्त केले जात आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत रस्त्यावर उभी असणारी 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 26 हजार वाहनांना दंड लावण्यात आल आहे. मागील तीन दिवसात 21 बेवारस आणि नियमबाह्य पद्धतीने उभी केलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तसेच या वाहनामुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे. याच कारणामुळे पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी, MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर राज्यपालांची सही, दत्तात्रय भरणेंच्या भेटीला यश

कोण अमृता फडणवीस? ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था! किशोरी पेडणेकरांचा जोरदार टोला

महापुरानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचं मोठं नुकसान, नितीन गडकरींकडून 100 कोटीचा निधी मंजूर

(Aurangabad Municipal Corporation started Bhangar hatao campaign in which pick up 21 vehicles)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली