AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेरे, गडबडच झाली हो… चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात

आठवडाभरातच 17 ठिकाणी घरफोड्या झाल्या. तर एन-3 मधील वानखेडे नगरात एकाच रात्री 5 घरे फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी शहराची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यासोबतच चोराने स्वतःचा मोबाइल चोरी केलेल्या घरातच विसरल्यामुळे चोराच्या या मूर्खपणाचीही चर्चा शहरात सुरु आहे.

अरेरे, गडबडच झाली हो... चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात
औरंगाबादेत चोराने घरफोडी करून स्वतःचा मोबाइल तिथेच ठेवला
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 09, 2021 | 10:41 AM
Share

औरंगाबादः चोरी करणारे लोक खूप हुशार असतात, चोरी (Aurangabad police ) केलेल्या घरात कोणतीही महागडी वस्तू शिल्लक ठेवत नाहीत आणि हो… आपली ओळख पटेल, असा कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत, असं ऐकलेलं आहे. मात्र औरंगाबादमध्ये (City Crime) काल झालेल्या चोरीत चोराने भलतीच चूक केली. ज्या घराचं कुलूप तोडून चोरानं येथील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला, तिथं स्वतःचा मोबाइलच विसरला. चोराच्या या मूर्खपणाची (Aurangabad Thief) चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

घरात दिसला अनोळखी मोबाइल

शहरातील बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री पाच ते सहा घरे चोरांनी फोडली. यातील एका घराचे कुलूप तोडून चोराने त्याचा मोबाइल घरात ठेवला आणि चोरी करून जाताना चुकून दुसराच मोबाइल सोबत नेला. घरफोडीची घटना कळताच बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी एक मोबाइल नव्याने घरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

चर्चा पोलिसांच्या अपयशाची अन् चोरांच्या मूर्खपणाची

औरंगाबाद शहरात दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची विविध कॉलनीतील घरे चोरट्यांनी फोडली. दिवाळीनिमित्त पोलिसांनी ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ हे अभियान राबवले. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र शहरात पोलिसांची ही विशेष मोहीम सपशेल फेल गेल्याचे चित्र दिसून आले. शहरात मागील आठवडाभरातच 17 ठिकाणी घरफोड्या झाल्या. तर एन-3 मधील वानखेडे नगरात एकाच रात्री 5 घरे फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी शहराची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यासोबतच चोराने स्वतःचा मोबाइल चोरी केलेल्या घरातच विसरल्यामुळे चोराच्या या मूर्खपणाचीही चर्चा शहरात सुरु आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादेत 24 तासात डझनभर घरं फोडली, रात्र गस्तीवर आयुक्तांची नाराजी, ठाणेदार जबाबदार!

Aurangabad: लेबर कॉलनीवरची कारवाई तूर्त टळली, पालकमंत्र्यांना रहिवाश्यांची भावनिक साद, नोटीस रद्द करण्याची मागणी

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा