AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा

[svt-event title=”मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा” date=”26/09/2019,5:57PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा, वेधशाळेने अंदाज वर्तवला As per the IMD forecast, intense rainfall is expected in the city for the next two to three hours. We request citizens to not believe in any rumours & practice caution. Take […]

LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 26, 2019 | 6:02 PM
Share

[svt-event title=”मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा” date=”26/09/2019,5:57PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा इशारा, वेधशाळेने अंदाज वर्तवला

[/svt-event]

[svt-event title=”बीड: गोदावरी नदीला पूर, गेवराई परिसरातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा” date=”26/09/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटांनी उघडले” date=”26/09/2019,11:10AM” class=”svt-cd-green” ] जायकवाडी धरणातील विसर्ग वाढला,धरणाचे 16 दरवाजे दोन फुटांनी उघडले, 35100 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग, दुपारपर्यंत विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना तर्कतेचे आवाहन [/svt-event]

[svt-event title=”मनमाड : गिरणा धरणातून 15000 क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग” date=”26/09/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] मनमाड : गिरणा धरणातून 15000 क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रा विसर्ग, नदीकाठच्या गावांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”बारामतीतील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं स्थलांतर” date=”26/09/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील बारामतीत दाखल बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर, आंबी बुद्रुक, मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, अंजनगाव, करावागज, डोर्लेवाडी, सोनगाव या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले जेजुरी – सासवड मार्गावरील पूल तुटला, पुण्याहून जेजुरीकडे जाणारी वाहतूक थांबवली, जेजुरी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं [/svt-event]

[svt-event title=”बारामतीकरांनो घाबरु नका – जिल्हाधिकारी” date=”26/09/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ] बारामती : नागरीकांनी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. पुण्यातील परिस्थिती पावसामुळे, तर बारामतीत नाझरे धरणातील पाणीसाठा वाढल्याने पूरस्थिती. सुरक्षिततेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत. कोणतीही दुर्घटना किंवा जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली जातेय. पुढील एक दोन तासात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता- जिल्हाधिकारी नवल किशोर राम [/svt-event]

Follow Us
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....