AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोव्याला साजरा केला हनिमून, नंतर ऐश्वर्याला बोटीतूनच… धक्कादायक प्रकरण समोर!

एक धक्क्दायक प्रकरण समोर आले आहे. ऐश्वर्या नावाच्या विवाहितेला तिचा पती गोव्याला हनिमूनला घेऊन गेला. हनिमून साजरा केल्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

गोव्याला साजरा केला हनिमून, नंतर ऐश्वर्याला बोटीतूनच... धक्कादायक प्रकरण समोर!
GoaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 14, 2026 | 4:14 PM
Share

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका नवविवाहीतेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे की तिच्या पतीने हनीमून साजरा केल्यानंतर तिला मारण्याचा कट रचला होता. तसेच तिने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा देखील आरोप केला आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया..

मधुबन बापूधाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या ऐश्वर्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत थरकाप उडवणारी कथा सांगितली आहे. ऐश्वर्याचे लग्न नोव्हेंबर २०२२ मध्ये वाराणसीच्या महमूरगंज येथील आयुष भटनागरसोबत मोठ्या धूमधडाक्यात झाले होते. ऐश्वर्याच्या वडिलांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करून या लग्नात सुमारे ४५ लाख रुपये खर्च केले होते. या प्रचंड रकमेत सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान घरगुती सामान, महागडे कपडे आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कमचा समावेश आहे. कुटुंबाला वाटले होते की, ते आपल्या मुलीला सुखी संसार देत आहेत, पण त्यांना काय माहीत होते की, सासरच्यांना तिच्या सुखाची नव्हे तर फक्त पैसा-दौलतीची भूक आहे.

गोव्यात समुद्राच्या समुद्रकिनारी काय घडले?

ऐश्वर्याचा आरोप आहे की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पती आयुषचे वर्तन पूर्णपणे बदलले. त्याने तिला प्रेम देण्याऐवजी अपमानास्पद शब्द वापरणे सुरू केले आणि तिच्या चारित्र्यावर आरोप लावू लागला. दोघे हनीमूनसाठी गोव्यात गेले तेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या. ऐश्वर्याने सांगितले की, गोव्यात एका दिवशी तिचा पती तिला पर्यटक नावेत बसवून स्वतः दुसरीकडे गेला. पीडितेचा आरोप आहे की, आयुषने समुद्राच्या मध्यमागी बोट नेऊन ती पलटी केली. बोट उलटताच ऐश्वर्या खोल पाण्यात बुडू लागली आणि मृत्यूच्या जवळ पोहोचली. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी आणि स्थानिक लोकांनी आपले प्राण पणाला लावून ऐश्वर्याला सुरक्षित बाहेर काढले, ज्यामुळे तिची जीव वाचला.

‘लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पतीचे वर्तन बदलले’

गोव्याच्या या घटनेनंतर ऐश्वर्या खूप घाबरली होती, पण तिने नाते वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही, वाराणसीला परतल्यानंतरही सासरच्यांचे वर्तन बदलले नाही. आरोप आहे की, आता सासरच्यांनी एक लग्जरी कारची मागणी सुरू केली. जेव्हा ऐश्वर्या आणि तिच्या नातेवाईकांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला शिवीगाळ देखील केली. शेवटी, जानेवारी २०२३ मध्ये तिला घराबाहेर काढण्यात आले.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा