AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत 68 नवीन कोरोनाबाधीत

राजधानी मुंबईत आज 68 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईची रुग्णसंख्या 91 झाली होती. आतापर्यंत मुंबईत एकूण 1,058,2019 रुग्णसंख्या नोंद झाली आहे, जी राज्याच्या एकूण संख्येच्या 13 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Corona : राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत 68 नवीन कोरोनाबाधीत
राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंदImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 22, 2022 | 11:08 PM
Share

मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सलग चौथ्या दिवशी राज्यात कोरोना आकडेवारीने शंभरी पार केली आहे. महाराष्ट्रा (Maharashtra)त शुक्रवारी 121 नवीन कोरोना रुग्णां (Patients)ची नोंद झाली आहे. यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 7,876,503 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बातमीही आहे. राज्यात आज कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही. शुक्रवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, लातूर, उस्मानाबाद, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा येथे एकही सक्रिय रुग्ण आढळला नाही, असे राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले. (121 new cases have been registered today in the state, while 68 new coronaviruses have been reported in Mumbai)

राज्यात बरे होण्याचा रेट 98.11 टक्के

सलग चौथ्या दिवशी महाराष्ट्रात एकाच दिवसात 100 हून अधिक नवीन रुग्ण आढळले; गुरुवारी 179 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, तर 19 आणि 20 एप्रिलला संबंधित संख्या अनुक्रमे 137 आणि 162 होती. दरम्यान, शुक्रवारी गेल्या 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7,727,855 इतकी झाली आहे. म्हणजेच राज्याचा बरे हण्याचा रेट 98.11 टक्के आहे.

मुंबईत 68 नव्या रुग्णांची नोंद

राजधानी मुंबईत आज 68 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईची रुग्णसंख्या 91 झाली होती. आतापर्यंत मुंबईत एकूण 1,058,2019 रुग्णसंख्या नोंद झाली आहे, जी राज्याच्या एकूण संख्येच्या 13 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अलिकडच्या काळात, देशातील दैनंदिन कोरोना प्रकरणांमध्ये, विशेषत: दिल्लीसह काही राज्यांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे राज्य सरकारांना मास्क सक्तीच्या आदेशासह निर्बंध पुन्हा लागू करण्यास प्रवृत्त केले गेले आहे. महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिलपासून मास्कबाबत प्रतिबंध हटवले आहेत. (121 new cases have been registered today in the state, while 68 new coronaviruses have been reported in Mumbai)

इतर बातम्या

Health Tips : तुमचं वय आणि शरिरातील साखरेचं प्रमाण मॅच होतंय का? वयानुसार साखरेचं प्रमाण किती असावं? जाणून घ्या…

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!

Follow Us
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?