AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : तुमचं वय आणि शरिरातील साखरेचं प्रमाण मॅच होतंय का? वयानुसार साखरेचं प्रमाण किती असावं? जाणून घ्या…

सध्याच्या धावपळीच्या जगात मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. करोडो लोक या आजाराने त्रस्त आहेत. तुमचं वय आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी यांचा मेळ असणं फार गरजेचं आहे. ते जर मॅच होत नसेल तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो.

Health Tips : तुमचं वय आणि शरिरातील साखरेचं प्रमाण मॅच होतंय का? वयानुसार साखरेचं प्रमाण किती असावं? जाणून घ्या...
फोटो प्रातिनिधीक
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 22, 2022 | 7:53 PM
Share

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगात मधुमेह (Sugar) ही एक सामान्य समस्या बनली आहे. करोडो लोक या आजाराने त्रस्त आहेत. तुमचं वय आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी यांचा मेळ असणं फार गरजेचं आहे. ते जर मॅच होत नसेल तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की सामान्य शरीरात वयानुसार ही पातळी काय असावी. याबद्दल तुम्हाला याबातमीमध्ये सविस्तर माहिती मिळेल. शरीरातील साखरेची पातळी आपल्या आहार आणि दैनंदिन दिनचर्येवर अवलंबून असते. तसंच वयानुसारही त्यात विविधता आढळेत. तसेच वाढत्या वयात शुगर लेव्हल वाढणे हे सामान्य आहे, पण त्यावरही नियंत्रण ठेवणे (Healthtips) आवश्यक आहे.

6-12 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?

6-12 वर्षे वयाच्या व्यक्तींना रक्तातील साखर 80 ते 180 मिलीग्रॅम असावी.जेवणानंतर ही पातळी 140 mg/dL पर्यंत जाऊ शकते तर रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 100 ते 180 mg/dl पर्यंत सामान्य मानली जाते.

13-19 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?

जर तुमचं वय 13-19 वर्षे असेल तर साखरेची पातळी 70 ते 150 mg/dl राहू शकते. दुपारच्या जेवणानंतर ते 140 mg/dL आणि रात्रीच्या जेवणानंतर 90 ते 150 mg/dL असावे.

20-26 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?

20-26 वर्षे वयोगटातील उपवास करताना साखरेची पातळी 100 ते 180 mg/dl असावी. त्याच वेळी, दुपारच्या जेवणानंतर, ते 180 mg/dL पर्यंत जाऊ शकते. रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 100 ते 140 mg/dl असावी.

27-32 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?

जर तुमचे वय 27-32 वर्षे असेल तर उपवास करताना रक्तातील साखरेची पातळी 100 mg/dl असावी. त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर ही पातळी 90-110 mg/dL पर्यंत जाऊ शकते. नंतर रात्रीच्या जेवणानंतर साखरेची पातळी 100 ते 140 mg/dl असावी.

33 ते 40 वर्षे वयात साखरेचं प्रमाण किती असावं?

33 ते 40 वयोगटातील उपवासातील साखरेची पातळी 140 mg/dl पेक्षा कमी असावी. दुपारच्या जेवणानंतर साखरेची पातळी 160 mg/dl पेक्षा कमी असली पाहिजे, तर रात्रीच्या जेवणानंतरची पातळी 90 ते 150 mg/dl असावी.

संबंधित बातम्या

Nusart Jahan : बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँच्या ‘फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील’ फोटोवर चाहते घायाळ

झिरो फिगरसाठी तुमच्या डाएटमध्ये ‘या’ सुपरफूडचा नक्की समावेश करा…

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!

Follow Us
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?