AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Alert : मुंबईकरांना सावधान राहण्याचा हवामान खात्याचा इशारा

मुंबईत आज अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच तांराबळ उडाली आहे. हवामान खात्याने मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबईच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मध्य रेल्वेला देखील फटका बसला आहे. रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

IMD Alert : मुंबईकरांना सावधान राहण्याचा हवामान खात्याचा इशारा
rain in mumbai
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 13, 2024 | 7:40 PM
Share

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असतानाच आज मुंबईत पाऊसाने धडक दिली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तांराबळ उडाली. मुंबईसह उपनगरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला आहे. वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच हवामान खात्याने मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईच्या उपनगरामध्ये, बदलापू, कल्याण आणि नवी मुंबईतही अवकाळी पाऊस झालाय. पावसासोबत जोरदार वारा वाहत आहे आणि काळे काळे ढग दाटून आले आहेत.

📌Lastest at 5.39pm, thunder clouds now moving towards #Mumbai, #Pune, #Satara. Few intense echoes too.

📌#Mumbai #Thane, #NM sky with mod intensity clouds, but needs to watch 📌Also Parts of #Gujarat, #Rajsthan, west #MP to chked next 2,3 hrs for possibilities of thunderstorms pic.twitter.com/egSdbTGj75

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2024

मुंबईसह पुणे आणि साताऱ्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाचा आढावा घेतला आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात देखील पाऊस होत आहे. मुंबईतील पावसाचा हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मध्य रेल्वेवर सकाळी सिग्नल यंत्रनेत बिघाड झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यानंतर आता संध्याकाळी खांब कोसळल्याने चाकरमानी घरी निघाले असताना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

डोंबिवली व कल्याण स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा परिसरात जाण्यासाठी लोकल ट्रेन येत नसल्याने कल्याण आणि डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे जवळपास तास भर उशिराने धावत आहे.

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य