AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काँग्रेस-राष्ट्रवादी नावालाही शिल्लक नसेल” ग्रामपंचायत निवडणुकीबाबत या नेत्याचा आत्मविश्वास…

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पक्षाला त्यांनी राजकीय स्पर्धेत धरले नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी नावालाही शिल्लक नसेल ग्रामपंचायत निवडणुकीबाबत या नेत्याचा आत्मविश्वास...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 19, 2022 | 12:43 AM
Share

जळगावः राज्यात आज अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनीही आपापल्या पक्षासाठी जोरदार फिल्डिंग लावून ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली होती. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाविषयी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप आणि शिंदे गटाला 70 ते 75 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी आज मोठ्या चुरशीने निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे झालेल्या निवडणुकांवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी राज्यात ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यानी जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींबाबत बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर राज्यातही हीच परिस्थिती असणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी विश्वास व्यक्त करून दाखवला आहे. त्यामुळे आता राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पक्षाला त्यांनी राजकीय स्पर्धेत धरले नाही. काँग्रेस राष्ट्रवादीविषयी बोलताना त्यांनी हे दोन्ही पक्ष कुठे नावालाही उरणार नाहीत असं त्यांनी सांगितले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपविषयी व्यक्त केलेला विश्वास आता कितपत बरोबर ठरतो ते आता निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किती यश मिळवते ते आता येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....