AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई @40 अंश सेल्सिअस; मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट

मुंबईत सांताक्रुझमध्ये 40.9 अंश तर बोरिवलीत सर्वाधिक 41.3 अंश तापमानाची नोंद झाली. बर्‍याच ठिकाणी तापमानाचे नवनवे विक्रम नोंद होऊ लागले आहेत. (mumbai @40 degree celcious, heat increased in Maharashtra including Mumbai)

मुंबई @40 अंश सेल्सिअस; मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट
दिल्लीकरांना पुढील आठवड्यात करावा लागू शकतो उन्हाचा सामना
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 27, 2021 | 8:52 PM
Share

मुंबई : कोकणासह मुंबई व उर्वरित राज्यात उष्णतेचा कहर वाढला आहे. राजस्थानकडून आलेल्या कोरड्या वार्‍यांमुळे राज्यात उष्णतेची लाट आहे. शनिवारी राज्याच्या बहुतांश भागांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेले. मुंबईत सांताक्रुझमध्ये 40.9 अंश तर बोरिवलीत सर्वाधिक 41.3 अंश तापमानाची नोंद झाली. ही होरपळ वाढल्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील नागरीक दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना चांगलेच घामाघूम होत आहेत. (mumbai @40 degree celcious, heat increased in Maharashtra including Mumbai)

बऱ्याच ठिकाणी तापमानाची विक्रमी नोंद

राज्यात यंदा सुर्यनारायण भलताच आग ओकू लागला आहे. बर्‍याच ठिकाणी तापमानाचे नवनवे विक्रम नोंद होऊ लागले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत पारा 30-31 अंशांच्या सरासरीच्या पातळीवरून वाढीव 10 ते 11 अंशांनी भडकला आहे. मागील दोन दिवस तापमान 38 अंशांच्या पुढे होते. शुक्रवारी चेंबूरमध्ये 40.3 अंशांचा विक्रम नोंद झाला होता. शनिवारी त्यात आणखीन वाढ होऊन बोरीवलीत 41.3 अंशांची नोंद झाली. बोरिवली व चेंबूर परिसरातील पुढचे दोन ते तीन दिवस 39 ते 40 अंशांच्याच पुढे तापमान नोंद होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद

संपूर्ण राज्याचा विचार करता मुंबई शहरातच सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी झालीय. उन्हाचा तडाखा पाहून दुपारच्या वेळेत घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. नागरीक गारेगार उसाचा रस, कोकम सरबत आणि ताकाने आपली तहान भागवत आहेत. समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे मतलई वारे उशिरा वाहू लागल्याने पुढील काही दिवस मुंबईचा पारा वरचढ राहील असे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 6 अंशांची वाढ नोंदविण्यात आली असून पालघर आणि रत्नागिरी येथील कमाल तापमानाने कहर केला आहे. उष्माघाताने वृद्ध मंडळी, लहान मुले व आजारी लोकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना आता मे महिन्यातील वैशाख वणव्याची चिंता सतावत आहे. नागरिकांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. (mumbai @40 degree celcious, heat increased in Maharashtra including Mumbai)

इतर बातम्या

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांची युक्ती, फित न कापता गाड्यांचा ताफा पूलावर नेत लोकार्पण

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?