AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 13 हजार नवजात बालकांचा मृत्यू

बालमृत्यूचे प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तब्बल 13 हजार 070 नवजात बालकांचा मृत्यू झाला (Newborn Baby Died) आहे.

राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 13 हजार नवजात बालकांचा मृत्यू
जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !
| Updated on: Feb 28, 2020 | 9:23 PM
Share

मुंबई : राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न होत (Newborn Baby Died) असतात. मात्र तरीही बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तब्बल 13 हजार 070 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 1 हजार 402 बालमृत्यू झाले आहेत. एच.एम.आय.एस. च्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत दिली.

एच.एम.आय.एसने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात 2018-19 या काळात 13 हजार 070 नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 1 हजार 402 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 2018-19 या काळात 2 लाख 11 हजार 772 बालकांचे वजन जन्मत: अडीच किलोपेक्षा कमी असल्याचंही उघडकीस आलं आहे.

विशेष म्हणजे मुंबईमध्ये सर्वाधिक 22 हजार 179 कमी वजनाच्या बाळांचा जन्म झाला आहे. तसेच 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत राज्यात 12 हजार 147 अर्भक मृत्यू आणि 11 हजार 66 बालमृत्यू झाले आहेत. तर एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 दरम्यान 1 हजार 070 मातांचे मृत्यू झाले.

एच.एम.आय.एसने दिलेल्या अहवालानुसार, अकाली जन्मलेली बालकं, जन्मतः कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: श्वसावरोध/आघात अशी नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे आहेत. तर प्रसुती पूर्व उच्च रक्तदाब, अति रतक्स्त्राव, जंतूदोष यामुळे मातांचा मृत्यू (Newborn Baby Died) होतो.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ