AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या विद्यार्थीनीसह 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थीसह जवळपास 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या विद्यार्थीनीसह 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
| Updated on: Feb 04, 2020 | 8:49 AM
Share

मुंबई : वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थीसह जवळपास 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे (Sedition case for raising slogans). यामध्ये टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समधील (TISS) एका विद्यार्थीनीचाही समावेश आहे. उर्वशी चुडावाला असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. आरोपींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 50 जणावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 124 A, 153 B, 34 आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना उर्वशी चुडावाला या विद्यार्थीनीच्या सोशल मीडिया एकाऊंटवर एक स्क्रिनशॉट मिळाला आहे. यात शरजील इमामच्या सुटकेची मागणी करणारं पोस्टर शेअर केलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबईतील आझाद मैदानात क्विर प्राईड मार्च (QPM) नावाने LGBTQ समुहाने एक रॅली आयोजित केली होती. यात एका गटाने शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या गटाशी संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी रॅलीचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचीही चौकशी केली आहे. आयोजकांनी संबंधित गटाला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ही माहिती दिली.

Sedition case for raising slogans

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.