AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेठबिगारी करण्यासाठी 6 हजार आणि 2 मेंढ्या दिल्या; नंतर अत्याचार एवढा झाला की, मुलगी मरूनच गेली, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गंभीरता सांगितली…

छगन भुजबळ म्हणाले की, इतकी वर्षे आपण आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो. तरीही त्यांचा विकास का होत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

वेठबिगारी करण्यासाठी 6 हजार आणि 2 मेंढ्या दिल्या; नंतर अत्याचार एवढा झाला की, मुलगी मरूनच गेली, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गंभीरता सांगितली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 21, 2022 | 3:56 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासूनच विरोधकांकडून अनेक प्रश्नांवरू सरकारला धारेवर धरणार असल्याचे सांगितले जात होते. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून प्रश्न मांडताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी वेठबिगारीवर सवाल उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. वेठबिगारी किती भयानक आणि तिने किती गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे हे सांगताना त्यांनी कातकरी समाजाचे नुकताच घडलेल्या घटनेचे उदाहरण दिले. त्यावेळी सरकारच्या बाजूनेही त्यांच्या मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्यांना मदत करण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.

यावेळी छगन भुजबळ यांनी चार ते पाच सवालही उपस्थित करून याबाबत सरकार काही उपाय करणार की नाही असा सवाल उपस्थित केला आहे.राष्ट्र

वादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजातील कातकरी समाजाचे भीषण वास्तव सांगताना त्यांनी एक उदाहरण दिले. यावेळी ते म्हणाले की, कातकरी समाजातील एका कुटुंबातील मुलींना सहा हजार आणि मेंढ्या देऊन वेठबिगारीसाठी विकत घेण्यात आले.

त्यावेळी त्यातील एका मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्या अत्याचारामध्येच ती मुलगी मृत्यूमुखी पडली. वेठबिगारी करणाऱ्या त्या मुलींमधील एक मुलगी मरण पावल्यानंतरच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे ही घटना तुम्हा आम्हाला मान खाली घालायला लावणारी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, इतकी वर्षे आपण आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो. तरीही त्यांचा विकास का होत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

त्यामुळे खर्च करूनही सरकार या प्रकरणी काय कारवाई करणार , दिलेल्या पैशाचा उपयोग होणार आहे का? वेठबिगारी होते त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही असे सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.

Follow Us
शातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले