AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांनी घेतला टोकाचा निर्णय, शिक्षकांनी दिली मंजुरी

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांचा मोठा निर्णय, शिक्षकांनी दिला होकार, चांगला निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांचं सगळीकडे कौतुक

Nashik : विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांनी घेतला टोकाचा निर्णय,  शिक्षकांनी दिली मंजुरी
सर्व शैक्षणिक संस्थांना निवेदन.. Image Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 10:15 AM
Share

नाशिक : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना (Student) ऑनलाईन शिक्षण (Online Education) घ्यावं लागलं, तेव्हापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आहे. मुलं अभ्यास करीत नसल्याची ओरड अनेकदा पालक करीत असतात. त्याचबरोबर सतत मोबाईलमध्ये असल्यामुळे नाशिकमधील (Nashik) देवळा तालुक्यातील दहिवड या गावात शाळेच्या वेळेत कुठल्याही विद्यार्थ्याला मोबाईल वापरता येणार नाही असा चांगला निर्णय पालकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवता यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड या गावात ग्रामस्थांनी एकत्रित येत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल आणू नये, आणि आणला तरी तो शाळेच्या वेळेत वापर करू नये असा निर्णय नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवडच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याआगोदर ग्रामस्थांच्या सह्या असणारे निवेदन गावातील सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांमध्ये सुध्दा आनंदाचं वातावरण आहे. आम्ही तातडीने अंमलबजावणी करु असं आश्वासन त्यांना ग्रामस्थांना दिलं आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...