.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा फटका, मिरची, धानाचे मोठं नुकसान, शेतकरी म्हणतात, भरपाई केव्हा मिळणार?

जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्यामुळे आमच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. जवळपास सात आठ दिवसांपासून आम्ही याच भागात लटकलो आहोत. असं ॲम्बुलन्स चालक बहादूरखान म्हणाले.

Gadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा फटका, मिरची, धानाचे मोठं नुकसान, शेतकरी म्हणतात, भरपाई केव्हा मिळणार?
गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा फटका, मिरची, धानाचे मोठं नुकसान
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 18, 2022 | 7:34 PM
Share

गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती कायमच आहे. पूर परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे पेरण्या व रोवणा पूर्णपणे नष्ट झाला. या भागात पंधरा दिवसांअगोदर शेतकऱ्यांनी (Farmers) मिरची, कापूस (Cotton) व धानाच्या पेरण्या केल्या होत्या. या भागात पुराचा फटका (Flood hit) सतत दीड महिन्यात तीनदा बसलेला आहे. आम्ही दोनदा पेरण्या केल्या. पेरण्या पूर्णपणे नष्ट झाल्या. कापसाची पेरणी मिरचीचे रोपे आणि धान्याची पेरणी पूर्णपणे पुराच्या पाण्यात वाहून गेली. आता तिसऱ्यांदा पेरणी करण्यासाठी आमच्याकडे पैसे पण नाही, अशी गंभीर परिस्थिती आमची झालेली आहे. शासनही कितपत मदत करेल आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे समस्या सांगू तरी कोणाला असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडलेला आहे, असं राजू जगतापी म्हणाले.

सुट्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्यामुळे आमच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. जवळपास सात आठ दिवसांपासून आम्ही याच भागात लटकलो आहोत. असं ॲम्बुलन्स चालक बहादूरखान म्हणाले. या अगोदर दोनला आमच्या शाळेच्या क्रीडांगणात पूर आला होता. पूर आल्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली. आता तिसऱ्यांदा पूर वाढत असल्यामुळे आमच्या शाळेला पुन्हा सुट्टी मिळणार आहे. आमचे शैक्षणिक खूप नुकसान होत आहे, असं शाळेचे विद्यार्थी सांगतात.

अनेक भागात जनजीवन विस्कळीत

या पुरामुळे सातारा पाऊस किंवा पाणी या आमच्या क्रीडांगणात राहत आहे. त्यामुळं आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही यावर्षी कसा अभ्यास करू असा प्रश्न मला पडलेला आहे. एवढा मोठा पूर होता. परंतु अनेक दुर्गम भागात महसूल विभागाचे कर्मचारी नाहीत. या पुरामुळे आमचे घर कुटुंब आणि अनेक सामानाचे नुकसान झाले. पुरात नुकसान झालेले नगरम येथील रहिवासी आहेत. मेडिगट्टा धरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे व अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आम्ही सांगू तरी कुणाला असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडलेला आहे.

Follow Us
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....