“कांद्यावरील निर्यात बंदी उठवा”, सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन छेडलं आहे.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवा, सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 12:11 PM

पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील ओतूर येथे कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन (Janakrosh Andolan) छेडलं आहे. कल्याण नगर महामार्गांवर रास्ता रोको करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत द्यावी, यासाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेतकरी संघटनांनी जुन्नर तालुक्यात हे आंदोलन सुरू केलं आहे. 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत. या आंदोलनात थोड्याच वेळात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थित राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.