AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : सावरकरांबाबत वाद कशासाठी?, साहित्य संमेलन म्हटल्यावर वाद झालाच पाहिजे का? शरद पवारांनी उपटले कान

साहित्य समेलन चांगले विचार ऐकण्यासाठी असते, दरवेळी साहित्य समेलन म्हटले की वाद झालाचं पाहिजे का? असा सवाल करत पवारांनी वाद निर्माण करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

Nashik : सावरकरांबाबत वाद कशासाठी?, साहित्य संमेलन म्हटल्यावर वाद झालाच पाहिजे का? शरद पवारांनी उपटले कान
sharad pawar
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 05, 2021 | 10:41 PM
Share

नाशिक : आज नाशिकमध्ये साहित्य संमेलनाची सांगता होती. यावेळी अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावून आपले विचार मांडले. दरवेळी साहित्य संमेलन आणि वाद हा ठरलेलाच झाल्याने शरद पवारांनी यावेळी कान उपटले आहेत. साहित्य समेलन चांगले विचार ऐकण्यासाठी असते, दरवेळी साहित्य समेलन म्हटले की वाद झालाचं पाहिजे का? असा सवाल करत पवारांनी वाद निर्माण करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. पवारांनी अजूनही काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

साहित्य संमेलनावेळी वाद कशासाठी?

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहेत. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे. कारण नसतांना देखील विरोध केला याचं दुःख आहे. असे सांगत नाशिकची द्राक्ष आंबट नाही त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे. असा टोला त्यांनी लगावला. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. असंही ते म्हणाले आहेत.

डॉ. जयंत नारळीकर यांचं पवारांकडून कौतुक

साहित्य संमेलनावर बोलताना शरद पवारांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांचं कौतुक केले आहे. जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष याचा आनंद आहे. विज्ञानवादाचा या संमेलनाला लवलेख आहे, असं पवार म्हणाले आहेत. गिरीश कुबेर यांच्याबाबत बोलताना त्यांनी कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंदवला आहे. गिरीश कुबेरांवरील शाईफेकीनंतर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आले.

समारोपाऐवजी काळं फासण्याच्या घटनेनं साहित्य संमेलन चर्चेत, वाचा नेमकं काय घडलं?

Omicron Update | जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता, ओमिक्रॉन घातक ठऱणार ? वाचा सविस्तर

Raosaheb Danve | माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिकटलेला नाही, माझ्या नावाने बोंबलून फायदा नाही

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी