AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूमिपुत्रांची ताकद ! आधी आवेदन, मग आक्रमक, गावकरी भिडताच केडीएमसीला जाग, रस्त्याचं काम सुरु

कल्याणमध्ये 27 गावांचा प्रश्न प्रलंबित आहे, हे सर्वश्रूत आहे. या 27 गावांमधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे (KDMC begins road repair work after villagers warn of agitation).

भूमिपुत्रांची ताकद ! आधी आवेदन, मग आक्रमक, गावकरी भिडताच केडीएमसीला जाग, रस्त्याचं काम सुरु
| Updated on: Mar 20, 2021 | 10:57 PM
Share

कल्याण : कल्याणमध्ये 27 गावांचा प्रश्न प्रलंबित आहे, हे सर्वश्रूत आहे. या 27 गावांमधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे. कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील द्वारली गावाजवळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या रस्त्याचे काम व्हावं, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. त्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांकडून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागणीती दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होण्याचा इशारा दिला. त्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली (KDMC begins road repair work after villagers warn of agitation).

नेमकं प्रकरण काय?

द्वारली गावातील रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर आंदोलन करु, असा इशारा स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला होता. त्यानंतर महापालिकेला अखेर याबाबत निर्णय घ्यावा लागला. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी रस्त्या दुरुस्तीच्या कामांचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केले (KDMC begins road repair work after villagers warn of agitation).

27 गावातील सगळ्या समस्या दूर करा, नगरसेवकाची मागणी

रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे गावकरी आणि नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत. फक्त हाच रस्ता नाही तर 27 गावातील सगळ्या समस्या देखील आयुक्तांनी दूर कारवी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, कल्याण मलंग रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना याआधी अनेकवेळा घडल्या आहेत. सध्या रस्ता दोन्ही बाजून बनल्यामुळे अपघाताची संख्या थोडी कमी झालीय. मात्र, द्वारलीच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे काम रखडले होते. ते काम अखेर पालिकेने हाती घेतले आहे.

हेही वाचा : अनेक दिवसांपासून ग्राहकांची तुफान गर्दी, सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कल्याणचा डी मार्ट पाच दिवसांसाठी सील

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....