AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणच्या आडीवली ढोकळीत पाणी प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

कल्याण ग्रामीण परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे (KDMC former corporator Kunal Patil)

कल्याणच्या आडीवली ढोकळीत पाणी प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 08, 2021 | 11:07 PM
Share

कल्याण (ठाणे) : कल्याण ग्रामीण परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाणी प्रश्न उद्भवत होता. माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (KDMC former corporator Kunal Patil) यांच्या प्रयत्नांनी अखेर पाण्याचा प्रश्न गावात लवकरच सुटणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण ग्रामीणमधील 27 गावे हे नेहमी चर्चेचा विषय ठरली आहेत. एकेकाळी ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली. विकास होत नाही म्हणून गावकऱ्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. नंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. 27 गावात अनेक समस्या आहेत. अवैध बांधकाणो, कचरा, रस्त्यांची दुरावस्था आहे. सगळ्यात मोठी पाणी समस्या आहे. यासाठी अनेक लोक प्रतिनिधींना वारंवार पाठपुरावा केला.

आडीवली ढोकळीचे नगरसेवक कुणाल पाटील (KDMC former corporator Kunal Patil) यांचे पाणी प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु होते. या परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात होते. तेही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरात पाणी पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरीकांसोबत फेरफटका मारुन आढावा घेतला.

हेही वाचा : माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली