AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीवाद संपण्यासाठी किती वर्षे लागणार? मोहन भागवत यांनी सांगितली तारीख

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीवाद संपवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याची माहिती दिली आहे. तसेच जातीवाद संपवण्यासाठी आणकी किती वर्षे लागतील यावरही भाष्य केले आहे.

जातीवाद संपण्यासाठी किती वर्षे लागणार? मोहन भागवत यांनी सांगितली तारीख
Mohan BhagwatImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 5:05 PM
Share

भारताच्या ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात जातीवाद पहायला मिळत आहे. अनेकदा दलितांना चुकीची वागणूक दिली जाते. जातीवाद संपवण्यासाठी आणि मागास समाजाला प्रकाशझोतात आणण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीवाद संपवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याची माहिती दिली आहे. तसेच जातीवाद संपवण्यासाठी आणकी किती वर्षे लागतील यावरही भाष्य केले आहे. भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

भारतातून जातीवाद नष्ट कधी होणार?

मोहन भागवत यांनी आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होता. यावेळी त्यांनी जातीवाद मुळापासून नष्ट करण्याचे करण्याचे आवाहन केले आहे. भागवत म्हणाले की, जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर 10 ते 12 वर्षांत जातीवादाचे उच्चाटन करता येईल. संघाचे उद्दिष्ट स्व-उच्चारण नव्हे तर चारित्र्यनिर्मितीद्वारे भारताला सर्वोच्च वैभवावर पोहोचवणे हे आहे.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

जातीवादाचे मनातून निर्मूलन गरजेचे – भागवत

मोहन भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘जर जातीवादाचे उच्चाटन करायचे असेल तर प्रथम मनातून जात नष्ट करणे आवश्यक आहे. पूर्वी जात व्यवसाय आणि कामाशी जोडली जात होती, परंतु नंतर ती समाजात पसरली आणि भेदभावाचे कारण बनली. हा भेदभाव संपवण्यासाठी, मनातून जातवाद नष्ट करणे आवश्यक आहे. जर हे प्रामाणिकपणे केले तर 10 ते 12 वर्षांत जातीवाद संपेल. संघाचे उद्दिष्ट भारताला वैभवाकडे नेणे आहे, तसेच समाजाला सोबत घेऊन जाणे हे आहे.”

संघ कोणाशीही स्पर्धा करत नाही – भागवत

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, ‘संघ व्यक्तींच्या चारित्र्य निर्मितीद्वारे राष्ट्रनिर्माणाचे काम करतो आणि ही प्रतिक्रिया म्हणून स्थापन झालेली संघटना नाही किंवा ती कोणाशीही स्पर्धा करत नाही.’ दरम्यान, संघाने शताब्दीच्या निमित्ताने देशभरात वेगेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. संघाशी देशातील करोडो लोक जोडलेले आहेत. संघाच्या इतरही वेगवेगळ्या संघटना आहेत. ज्याद्वारे समाजाचा विकास आणि व्यवस्था सुधारण्यासाठी काम केले जाते.

जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.