AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : वंदे मातरम ते सुभाष चंद्र बोस, भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण, पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी नेमकी रणनीती काय?

आगामी वर्षात मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचा आणि प्रतिमांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Explainer : वंदे मातरम ते सुभाष चंद्र बोस, भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण, पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी नेमकी रणनीती काय?
narendra modi and mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2025 | 12:51 AM
Share

West Bengal Assembly Election : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांत मोठी खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांनी खिंडीत काठण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेतेही काँग्रेसला केंद्रस्थानी ठेवून टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान, 2025 साल सरत आले आहे. लवकरच 2026 सालाला सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षात मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी भाजपाने आतापासूनच चालू केली आहे. त्याचा प्रत्यय संसदेतील चर्चेतून आला आहे. यावेळी संसदेतील चर्चेत वंदे मातरम, बंकिम बाबू, शुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनाचा भाजपाच्या नेत्यांनी अनेकवेळा उल्लेख केला. भाजपाची ही भूमिका म्हणजे पश्चिम बंगाला जिंकण्यासाठीचे डावपेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच संसदेत नेमकं काय काय घडलं? संसदेत झालेल्या चर्चेतून भाजपाची पश्चिम बंगालच्या निवडणुकीची तयारी कशी दिसून येते? हे जाणून घेऊ या… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.