AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : वंदे मातरम ते सुभाष चंद्र बोस, भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण, पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी नेमकी रणनीती काय?

आगामी वर्षात मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचा आणि प्रतिमांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Explainer : वंदे मातरम ते सुभाष चंद्र बोस, भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण, पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी नेमकी रणनीती काय?
narendra modi and mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2025 | 12:51 AM
Share

West Bengal Assembly Election : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांत मोठी खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांनी खिंडीत काठण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेतेही काँग्रेसला केंद्रस्थानी ठेवून टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान, 2025 साल सरत आले आहे. लवकरच 2026 सालाला सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षात मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी भाजपाने आतापासूनच चालू केली आहे. त्याचा प्रत्यय संसदेतील चर्चेतून आला आहे. यावेळी संसदेतील चर्चेत वंदे मातरम, बंकिम बाबू, शुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनाचा भाजपाच्या नेत्यांनी अनेकवेळा उल्लेख केला. भाजपाची ही भूमिका म्हणजे पश्चिम बंगाला जिंकण्यासाठीचे डावपेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच संसदेत नेमकं काय काय घडलं? संसदेत झालेल्या चर्चेतून भाजपाची पश्चिम बंगालच्या निवडणुकीची तयारी कशी दिसून येते? हे जाणून घेऊ या… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.