ओदिशात भीषण अपघात, बस नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू

भुवनेश्वर : ओदिशामध्ये भीषण अपघात झालाय. महानदीमध्ये बस कोसळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 च्या आसपास प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींना कटक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताबद्दल दुःख […]

ओदिशात भीषण अपघात, बस नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

भुवनेश्वर : ओदिशामध्ये भीषण अपघात झालाय. महानदीमध्ये बस कोसळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 च्या आसपास प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

जखमींना कटक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

रस्त्यावर अचानक म्हैस आल्याने बस या म्हशीला धडकली आणि 30 फूट खोल नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अंधार पडल्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.