AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात? भारताचा कितवा नंबर? तुमचाही विश्वास बसणार नाही

प्रत्येक देशामध्ये खान -पानाची पद्धत ही वेगळी आहे, काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोकं आहेत, तर काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहारी लोकं. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात?

GK : कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात? भारताचा कितवा नंबर? तुमचाही विश्वास बसणार नाही
कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोकांची संख्या? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 4:31 PM
Share

जगातल्या प्रत्येक देशामध्ये खान पानाच्या सवयी या वेगवेगळ्या दिसून येतात. जगात प्रामुख्याने आहाराचे दोन प्रकार पडतात, एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? जगातील कोणत्या देशामध्ये सर्वाधिक शाकाहारी लोकांची संख्या आहे? तर याचं उत्तर आहे, भारत. भारतामध्ये जगातील सर्वाधिक जास्त शाकाहारी लोकं राहतात. भारत हा जगातील असा एकमेव देश आहे, जिथे तब्बल 40 टक्के लोकसंख्या ही शाकाहारी आहे. जगाच्या इतर कोणत्याही देशांसोबत शाकाहाराच्या बाबतीमध्ये भारताची तुलना केल्यास भारताचं स्थान हे सर्वात वर आहे. आकडेवारीनुसार भारतामधील 27.6 कोटी लोकं असे आहेत, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यामागे हे देखील एक कारण असू शकतं की भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या हिंदू धर्माची आहे, तसेच देशात जैन समाजाची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर मॅक्सिकोचा नंबर लागतो. या देशाबाबत अनेकांचा असा गैरसमज आहे की, मॅक्सिकोला सर्वात जास्त मांसहार करणार देश मानलं जातं. मात्र हा समज चुकीचा आहे. मॅक्सिकोमध्ये तब्बल 19 टक्के लोकसंख्या ही शाकाहारी आहे. आकेडवारीमध्ये बोलायचं झाल्यास मॅक्सिकोमधील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 2.38 कोटी लोकं असे आहेत, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. तुम्हाला हे ऐकून अश्चर्य वाटेल की जगातील सर्वाधिक मांस उत्पादक देशांच्या यादीमध्ये सहभागी असलेला ब्राझील या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये जवळपास 14 टक्के लोकं हे पूर्णपणे शाकाहारी आहेत, ते मासांहार करत नाहीत. ब्राझीलमधील जवळपास 2.9 कोटी लोकं हे कुठल्याही प्रकारचा मांसहार करत नाहीत.

तैवान या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तैवानमधील जवळपास 13 ते 14 टक्के लोकं हे पूर्णपणे शाकाहारी आहेत. तैवानमध्ये बौद्ध धर्मीयांची संख्या ही अधिक असल्यामुळे या देशात शाकाहाराचा मोठा प्रभाव आहे. येथील लोकं मोठ्या संख्येनं शाकाहाराचं सेवन करतात. तर या यादीत पाचव्या स्थानावर इस्त्रायलचा नंबर लागतो. इस्त्रायलमधील 14 टक्के लोकं हे पूर्णपणे शाकाहारी आहेत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात