AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ? खाण्यापूर्वी अशी करा चाचणी

बाजारात केमिकल्सने पिकवलेल्या फळांची विक्री सर्रास होत आहे. केमिकल्सने पिकवलेले आंबे, केळी आणि पपईचा बाजारात सुळसुळाट आहे. ही फळे कॅल्शियम कार्बाईड सारख्या रसायनांनी पिकवलेले असतात. ज्यास लिव्हर आणि किडनीचे मोठे नुकसान होऊ शकते.

केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ? खाण्यापूर्वी अशी करा चाचणी
MANGO
| Updated on: Apr 20, 2026 | 5:03 PM
Share

उन्हाळा सुरु झाला असून आंब्याचा सिझनही सुरु झाला आहे. अनेकदा आंबे घेताना ते केमिकलने पिकवलेले असतात. त्यामुळे असे आंबे किंवा इतर फळे कार्बाइडने पिकवलेले असतात. बाजारात अनेक पिवळे धमक पिकलेली फळे आपण पहातो, मात्र ती कार्बाइड या केमिकलचा वापर करुन पिकवलेली असतात. आंबेच नव्हे तर केळी, पपई देखील केमिकलने पिकवलेले असतात. त्यामुळे अशी फळे ओळखायची कशी ते आपण या लेखात पाहूयात… बाजारात आलेले आंबे नैसर्गिक की कृत्रिमरित्या पिकवलेले? प्रत्येक फळांचा एक सिझन असतो. सिझननुसार आलेल्या फळांचा पुरवठा जास्त असल्याने त्यांची किंमती स्थिर असतात. मात्र, अनेकदा मागणी पाहून नफेखोर व्यापारी कच्च्या फळांना कृत्रिमरित्या पिकवून ती बाजारात आणतात. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांची तीन पट कमाई होते. आंब्याच्या बाबतीत देखील हे होत असते. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.