AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव वर्ष ठरलं मोठ्या दुःखाचं कारण… एक चूक आणि तरुणाने गमावले प्राण… मित्रांसोबत असताना नक्की झालं तरी काय?

मित्रांसोबत गेलेल्या तरुणासोबत असं काय घडलं, ज्यामुळे त्याने गमावले स्वतःचे प्राण... तरुणाची एक चूक आणि सर्वकाही संपलं... नव वर्षांच्या पहिल्याच रात्री असं घडल तरी काय? ज्यामुळे पसरली शोककळा...

नव वर्ष ठरलं मोठ्या दुःखाचं कारण... एक चूक आणि तरुणाने गमावले प्राण... मित्रांसोबत असताना नक्की झालं तरी काय?
| Updated on: Jan 02, 2026 | 11:48 AM
Share

31 डिसेंबर 2025 च्या रात्री संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतं… सगळीकडे आनंदाचं वातवारण होतं… सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत देखील मोठ्या आनंदात केलं. पण एका तरुणासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. तरुणाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तरुणाची एक चूक त्याच्या जीवावर बेतली आहे… त्या रात्री असं काय झालं ज्यामुळे तरुणाचं निधन झालं आसा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांसोबत काय घडलं ते जाणून घ्या…

नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांच्या आयुष्यातील रात्र सर्वात भयानक ठरली. तर त्यापैकी एकाची तर शेवटची ठरली… आंध्र प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील अंतरवेदी समुद्रकिनारी पोहोचलेल्या तीन मित्रांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. थारमध्ये फिरत असताना डाईव्ह करणाऱ्या एका मित्राचं गाडीवरीन नियंत्रण सुटलं आणि कार पाण्यात बुडाली..

या अपघातात एक मित्राचं निधन झालं असून, दुसरा अद्याप बेपत्ता आहे, तर तिसऱ्याचे प्राण बचावले आहे… निम्मकायला काकीनाडाहून आलेले श्रीधर, साईनाथ आणि गोपीकृष्ण यांनी एका रेस्टोरेंट खोली बूक केली होती आणि तिने आनंदात न्यू ईयर सेलिब्रेट करत होते.. त्यानंतर, ते तिघेही थारमध्ये फिरायला गेले, परंतु अण्णा-चेल्ला गट्टूजवळील तीक्ष्ण वळण त्यांना वेळेत दिसले नाही. तोल गेल्याने गाडी थेट समुद्रात कोसळली.

एका मित्राने गाडीतून मारली उडी

गाडी पाण्यात बुडतीये कळल्यानंतर एक मित्र गोपीकृष्ण यांना कारमधून उडी मारली. तर श्रीधर कारसोबत नदीत वाहून गेला… त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचाव कार्य सुरु झालं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे…

संबंधित प्रकरणाची पोलीस सर्वच बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, वेग आणि समुद्रकिनाऱ्याजवळील धोकादायक वळण हे अपघाताचं संभाव्य कारण असू शकते. अधिकाऱ्यांनी पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर गाडी चालवणं टाळण्याचं आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.