AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding night : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविवाहित जोडप्याबरोबर जे घडलं, त्याने सगळे हळहळले, नियतीचा अजब खेळ

Wedding night : कुठे घडली घटना? तो 22 वर्षांचा, ती 20 वर्षांची. ही बातमी वाचल्यानंतर असं कोणाच्याही बाबतीत घडू नये असच तुम्ही म्हणाल. दोघे पत्नी लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले.

Wedding night : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविवाहित जोडप्याबरोबर जे घडलं, त्याने सगळे हळहळले, नियतीचा अजब खेळ
Wedding night
| Updated on: Jun 05, 2023 | 8:25 AM
Share

लखनऊ : त्यांचा संसार सुरु होण्याआधीच मोडला. जणू कोणाची दृष्ट लागली. डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न रंगवून दोघे विवाहाच्या बोहल्यावर चढले होते. भविष्यासाठी त्यांनी बरच काही ठरवलं होतं, पण तसं घडलं नाही. त्यांच्या संसाराची वेल बहरण्याआधीच मोडली. या नवविवाहीत जोडप्याच्या बाबतीत जे घडलं, ते ऐकल्यानंतर अन्य कोणाबरोबरही असं घडू नये, कोणावर अशी वेळ येऊ नये, असच तुम्ही म्हणालं.

लग्नाची पहिली रात्र नवविवाहित जोडप्यासाठी विशेष असतं. पण याच रात्री असं काही घडेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. जेव्हा लोकांना याबद्दल समजलं, तेव्हा ते हळहळले.

लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले, आणि….

नवविवाहीत जोडप लग्नानंतर मृतावस्थेत आढळलं. अचानक घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात ही घटना घडली. 22 वर्षाच्या प्रताप यादवच 20 वर्षाच्या पुष्पा बरोबर 30 मे रोजी लग्न झालं होतं. दोघे पत्नी लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले. दुसऱ्यादिवशी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. इंडियाने टुडेने हे वृत्त दिलय. दोघांचा मृत्यू कशामुळे झाला?

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दोघांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याच म्हटलं आहे. जिल्ह्याचे एसपी प्रशांत वर्मा यांनी ही माहिती दिली. प्रताप आणि पुष्पा या नवविवाहित जोडप्यावर यांच्यावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.