AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकार परिषदेत महिलांना नो एन्ट्री, अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा खळबळजनक खुलासा, केला मोठा दावा

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतक्की हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, त्यांची नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली, मात्र या पत्रकार परिषदेनंतर वातावरण ढवळून निघालं आहे, महिलांना या पत्रकार परिषदेत प्रवेश देण्यात आला नव्हता.

पत्रकार परिषदेत महिलांना नो एन्ट्री, अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा खळबळजनक खुलासा, केला मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 5:28 PM
Share

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतक्की हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, त्यांची नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली, मात्र या पत्रकार परिषदेनंतर भारताचं राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. त्याच कारण देखील तसंच आहे, या पत्रकार परिषदेसाठी महिला पत्रकारांना निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर विरोधी पक्षांकडून सरकारच्या या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतक्की यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना बॅन केलं नव्हतं असा खुलासा त्यांनी केला आहे, तसेच मी आशा करतो की भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध अधिक मजबूत होतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मुतक्की?

मुतक्की यांनी यावर बोलताना म्हटलं की आम्ही प्रयत्न करू की भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक मजबूत होतील, आपण सर्वजण एकाच भागातील लोक आहोत, एकमेकांची भाषा आपण बोलू शकतो. आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना येण्यास मनाई केली नव्हती. आमचा भारतात येण्याचा उद्देश हा भारत सरकारमधील प्रमुख लोकांना भेटण्याचा आहे, भविष्यात भारत आणिअफगाणिस्तानमधील व्यापार आणखी वाढेल, भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक मजबूत होतील.

महिला पत्रकारांना का बोलावलं नाही?

अमीर खान मुतक्की यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत आधी बैठक पार पडली, या बैठकीनंतर या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतानं या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना एन्ट्री द्यावी असं सूचवलं होतं. मात्र ऐनवेळी तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही यादी बदलली, महिलांना या पत्रकार परिषदेमध्ये न बोलावण्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची कोणतीही भूमिका नाही, असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महिलांच्या अधिकारांवर बोलणं टाळलं

दरम्यान यावेळी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना अफगाणिस्तानमधील महिलांचे स्वातंत्र्य आणि हक्क याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं. प्रत्येक देशाच्या काही परंपरा असतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा