AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत CBI-ED अहवालाला ब्रेक; काय आहे प्रकरण?

राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीत CBI-ED अहवालाला ब्रेक देण्यात आला आहे.

राहुल गांधींना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत CBI-ED अहवालाला ब्रेक; काय आहे प्रकरण?
rahul gandhi
| Updated on: Aug 17, 2026 | 3:15 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक उत्पन्न असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्याने याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेवरील अहालाबाद कोर्टातील कार्यवाहीला सुप्रीम कोर्टाने सुनावणीत स्थगिती दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर कोर्टाने तक्रारकर्ता, सीबीआय आणि ईडीला नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावरून फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेत हायकोर्टाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता विग्नेश शिशिर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत राहुल गांधी यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक उत्पन्न असल्याचा आरोप केला होता. यावरून भाजप कार्यकर्त्याने अहालाबाद कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी याचिका दाखल करून या प्रकरणी सत्यता तापसणीची मागणी केली होती. या याचिकेवरून सुनावणीत हायकोर्टाने म्हटलं की, सीबीआय किंवा ईडी कायदेशीर कारवाईसाठी स्वातंत्र्य आहेत. हायकोर्टाने दोन्ही यंत्रणांना म्हटलं की, या प्रकरणातील तपासातील माहिती कोर्टाला द्यावी’.

दरम्यान, अलाहाबाद हायकोर्टाच्या कार्यवाहीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना दिलासा दिला. सुप्रीम कोर्टात प्रकरण पोहोचल्यानंतर वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं की, याचिकाकर्ता हा आरएसएसचा कार्यकर्ता आहे. राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे’. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं की, न्यायालयांकडून नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने पालन करणे अपेक्षित आहे. एका कोर्टाने निर्देश दिल्याने सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची तपासणी करावी’. परंतु सीबीआयने आक्षेप घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, तुम्ही हा तपास सुरू केला नसेल, तर आम्हाला या प्रकरणाची तपासणी करू द्यावी. एखाद्या कोर्टाने तसे करण्यास भाग पाडले असेल, तर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हाताळलं पाहिजे’.

Follow Us
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ