AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुपती बालाजीला जाताना या गोष्टीची काळजी घ्या; अन्यथा सहन करावा लागेल त्रास

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे तिरूमला टेकडीवर स्थिर भगवान वेंकटेशाच्या मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी जातात. तुम्हीही तिरुपतीला दर्शनासाठी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

तिरुपती बालाजीला जाताना या गोष्टीची काळजी घ्या; अन्यथा सहन करावा लागेल त्रास
tirupati balaji templeImage Credit source: Instagram
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 12, 2025 | 3:00 PM
Share

तिरुपती बालाजी हे दक्षिण भारतातील एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र आंध्र प्रदेश या राज्यात आहे. या मंदिरामध्ये व्यंकटेश्वर स्वामींची मूर्ती आहे. ज्याच्या दर्शनासाठी लोक जगभरातून येत असतात. या मंदिरात दररोज दर्शनासाठी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. गर्दीमुळे कधीकधी येथे कधीकधी चेंगराचेंगरे सारख्या घटना देखील घडतात. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी तिरुपती बालाजीच्या मंदिरात कोणत्या ऋतूमध्ये जाणे योग्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हीही तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असाल तर जाणून घ्या की कोणत्या वेळी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि कधी त्या ठिकाणी गर्दी कमी असेल.

या ऋतूमध्ये जा तिरुपती बालाजीला

तिरुपती बालाजी येथील असणाऱ्या हवामानाचा गर्दीवर परिणाम होतो. उन्हाळ्यात विशेषतः मे आणि जूनमध्ये येथे येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यावेळी येथे आद्रता जास्त असते. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये येथे गर्दी काही प्रमाणात कमी असते. पण हा महिने धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या महिन्यात जाणे शक्यतो टाळा. हिवाळ्यात ऑक्टोंबर ते जानेवारी ह्या दरम्यान भाविकांची संख्या येथे वाढलेली असते कारण येथील हवामान चांगले असते.

महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा

तिरुपती बालाजी ला जाण्यासाठी महिन्याचा दुसरा आणि चौथ्या आठवड्यात जावे. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात येथे गर्दी जास्त असते. या काळात तिरुपती जवळून येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढलेली असते.

शनिवारी आणि रविवारी तिरुपतीमध्ये जास्त गर्दी असते. या दोन दिवसांमध्ये असे दिसून आले आहे की बहुतेक लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. या व्यतिरिक्त सोमवार आणि गुरुवार दरम्यान मंदिरात जाण्याचा विचार तुम्ही करू शकता. विशेषतः सोमवारी आणि बुधवारी लोकांची संख्या ही कमी असते.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी