AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, पाण्याची चिंता मिटली, धरणं किती भरले?

दरम्यान, सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

| Updated on: Jul 25, 2026 | 9:00 PM
Share
मुंबई हे असं शहर आहे, जिथं रोज शेकडो लोक वास्तव्यास येतात. दिवसेंदिवस हे शहर विस्तारत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे आजकाल मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

मुंबई हे असं शहर आहे, जिथं रोज शेकडो लोक वास्तव्यास येतात. दिवसेंदिवस हे शहर विस्तारत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे आजकाल मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

1 / 5
आजकाल प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागते. मुंबईला पाणी पुरवणारी धरणं चांगली भरली तरच या पाणीकपातीपासून सुटका मिळते.

आजकाल प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागते. मुंबईला पाणी पुरवणारी धरणं चांगली भरली तरच या पाणीकपातीपासून सुटका मिळते.

2 / 5
दरम्यान, सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते शनिवार आणि दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात चांगला पाऊस झाला. यामुळेच जलसाठ्यात वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते शनिवार आणि दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात चांगला पाऊस झाला. यामुळेच जलसाठ्यात वाढ झाली आहे.

4 / 5
चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे भविष्यातील पावसामुळेही ही जलाशये भरणार आहेत. त्यामुळे मुंबईची पाणीटंचाईची चिंता कमी होणार आहे.

चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे भविष्यातील पावसामुळेही ही जलाशये भरणार आहेत. त्यामुळे मुंबईची पाणीटंचाईची चिंता कमी होणार आहे.

5 / 5
Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं