AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway: भारताचे एकमेव रेल्वे स्टेशन, जिथं प्लॅटफॉर्म तिकीट नाही दाखवावा लागतो पासपोर्ट, नाव ऐकून बसेल धक्का

Passport instead Platform Ticket: देशातील या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट लागत नाही तर पासपोर्ट दाखवावा लागतो, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तर तुम्ही म्हणाल या व्यक्तीला वेड लागलं आहे. कारण देशातील कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट लागते. पण येथे पासपोर्ट लागतो.

Railway: भारताचे एकमेव रेल्वे स्टेशन, जिथं प्लॅटफॉर्म तिकीट नाही दाखवावा लागतो पासपोर्ट, नाव ऐकून बसेल धक्का
प्लॅटफॉर्म तिकीट नाही पासपोर्ट दाखवा
| Updated on: Dec 27, 2025 | 9:49 PM
Share

Passport instead Platform Ticket:  भारतीय रेल्वेच्या इतिहास अनेक मनोरंजक आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी आहेत. कुठे रेल्वे स्टेशनचे नाव नाही, तर काही ठिकाणी एकच रेल्वे स्टेशन दोन राज्यात येते. तिथे दोन तिकीट विक्री केंद्र आणि दोन वेगवेगळ्या भाषेतील उद्धघोषणा होते. पण या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट नाही थेट पासपोर्ट दाखवावा लागतो असं जर कुणी सांगितलं तर? तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे? पण खरंच या रेल्वे स्टेशनवर दाखल होण्यासाठी पासपोर्ट दाखवावा लागतो. त्यामागील कारण ही तसंच आहे. कारण हे स्टेशन अत्यंत संवेदनशील ठिकाणी आहे. हे रेल्वे स्टेशन दोन देशाच्या सीमेवर आहे.

भारताचे अखेरचे संवेदनशील रेल्वे स्टेशन

पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील अटारी रेल्वे स्टेशन हे भारतातील अखेरचे रेल्वे स्टेशन आहे. अटारी रेल्वे स्टेशन हे भारतातील शेवटचे स्टेशन आहे. हे स्टेशन भारत आणि पाकिस्तानच्या सीमा रेषेवर आहे. एकेकाळी ‘समझोता एक्सप्रेस’चा मुख्य थांबा या ठिकाणी होता. येथे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पासपोर्ट आणि व्हिसा दाखवावा लागत असे. कागदपत्रांशिवाय प्रवासी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायची. येथे दोन्ही देशातील सुरक्षा दल प्रवाशांवर बारीक पाळत ठेवत. कारण हे केवळ रेल्वे स्टेशन नव्हते तर दोन्ही देशातील संवेदनशील प्रवेशद्वार होते.

समझौता एक्सप्रेस झाली बंद

१९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करार झाला. त्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी १९७६ मध्ये समझौता एक्सप्रेस सुरू करण्यात आली. ही रेल्वे अटारी ते लाहोर या दोन शहरांदरम्यान धावत होती आणि हजारो लोक वर्षानुवर्षे या रेल्वेने प्रवास करत होते.सुरुवातीला ही रेल्वे रोज धावत होती. पण पाकिस्तानच्या कुरापती आणि दोन्ही देशातील संबंध ताणल्याने ती पुढे आठवड्यातून दोन दिवस धावत होती.२०१९ मध्ये भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळपळाट झाला आणि ही सेवा बंद झाली.सर्वात कमाल म्हणजे या भारतीय ट्रेनचे ११ डबे लाहोरमध्ये अडकले आहेत. तर पाकिस्तानी ट्रेनचे १६ डबे आज अटारी स्टेशनवर आहेत.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा