AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क

भारतात अभिनेते, नेते, मंत्री आणि दिग्गज व्यक्तींना सुरक्षा प्रदान करण्यात येते. भारतात सर्वात कडेकोड सुरक्षा बंदोबस्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असते. तर, भारतात मोदी यांच्यानंतर सर्वात जास्त सुरक्षित व्यक्ती कोण? याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.

भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Feb 24, 2026 | 10:32 AM
Share

भारतात अनेकांना सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. क्रेंद्र आणि राज्यातील नेते आणि दिग्गज व्यक्तींना देखील सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणाला अधिक सुरक्षा देण्यात येते आसा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. आपल्या भारतात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात सुरक्षित आहे. तर त्यांच्यानंतर कोणाला तगडी सुरक्षा मिळते? त्या व्यक्तीचं पद आणि नाव ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.. सांगायचं झालं तर, भारतात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एसीजी सेक्युरिटी आहे. सध्या पंतप्रधान मोदींशिवाय इतर कोणाकडेही ही सुरक्षा व्यवस्था नाही. पण पंतप्रधानांनंतर सर्वात मजबूत सुरक्षा व्यवस्था कोणाकडे आहे? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील सर्वात कडक सुरक्षा प्रदान करण्यात येते… याचा अर्थ असा की सुरक्षेच्या बाबतीत देशात कोणीही पंतप्रधान मोदींपेक्षा वरचढ नाही. पूर्वी अशीच सुरक्षा व्यवस्था पंतप्रधानांच्या कुटुंबियांना देखील प्रदान करण्यात येत होती. पण आती ही सुरक्षा व्यवस्था फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काम करते.

पण पंतप्रधान मोदींनंतर भारतात सर्वात सुरक्षित कोण आहे? म्हणजेच, पंतप्रधानांनंतर कोणत्या नेत्याला सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था आहे? असा प्रश्न समोर आल्यानंतर, तुमच्या डोक्यात गांधी कुटुंबियांचं किंवा राहुल गांधी याचं नाव आलं असेल. पण असं नाही… या यादीमध्ये राहुल गांधी यांचं नाव नाही.

नेत्याचं पद आणि नाव

देशात पंतप्रधान यांच्यानंतर सर्वात जास्त सुरक्षा गृहमंत्रांना दिली जाते. म्हणजे, देशात मोदी यांच्यानंतर अमित शहा सर्वात जास्त सुरक्षित व्यक्ती आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा मिळते, जी पंतप्रधान वगळता सर्वोच्च पातळीची सुरक्षा आहे. त्यांना एनएसजी कमांडो सुरक्षा देतात.

याशिवाय, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या विशेष तुकड्या देखील सुरक्षा वर्तुळात सामील आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया आणि कायदा आणि सुव्यवस्थेत सहभागी असल्यामुळे हे पद उच्च-जोखीम श्रेणीत येते. सांगायचं झालं तर, सुरक्षा कवच गुप्तचर माहिती आणि धोक्याच्या मूल्यांकनाच्या आधारावर ठरवलं जातं.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.