AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क

भारतात अभिनेते, नेते, मंत्री आणि दिग्गज व्यक्तींना सुरक्षा प्रदान करण्यात येते. भारतात सर्वात कडेकोड सुरक्षा बंदोबस्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असते. तर, भारतात मोदी यांच्यानंतर सर्वात जास्त सुरक्षित व्यक्ती कोण? याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.

भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Feb 24, 2026 | 10:32 AM
Share

भारतात अनेकांना सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. क्रेंद्र आणि राज्यातील नेते आणि दिग्गज व्यक्तींना देखील सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणाला अधिक सुरक्षा देण्यात येते आसा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. आपल्या भारतात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात सुरक्षित आहे. तर त्यांच्यानंतर कोणाला तगडी सुरक्षा मिळते? त्या व्यक्तीचं पद आणि नाव ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.. सांगायचं झालं तर, भारतात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एसीजी सेक्युरिटी आहे. सध्या पंतप्रधान मोदींशिवाय इतर कोणाकडेही ही सुरक्षा व्यवस्था नाही. पण पंतप्रधानांनंतर सर्वात मजबूत सुरक्षा व्यवस्था कोणाकडे आहे? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील सर्वात कडक सुरक्षा प्रदान करण्यात येते… याचा अर्थ असा की सुरक्षेच्या बाबतीत देशात कोणीही पंतप्रधान मोदींपेक्षा वरचढ नाही. पूर्वी अशीच सुरक्षा व्यवस्था पंतप्रधानांच्या कुटुंबियांना देखील प्रदान करण्यात येत होती. पण आती ही सुरक्षा व्यवस्था फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काम करते.

पण पंतप्रधान मोदींनंतर भारतात सर्वात सुरक्षित कोण आहे? म्हणजेच, पंतप्रधानांनंतर कोणत्या नेत्याला सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था आहे? असा प्रश्न समोर आल्यानंतर, तुमच्या डोक्यात गांधी कुटुंबियांचं किंवा राहुल गांधी याचं नाव आलं असेल. पण असं नाही… या यादीमध्ये राहुल गांधी यांचं नाव नाही.

नेत्याचं पद आणि नाव

देशात पंतप्रधान यांच्यानंतर सर्वात जास्त सुरक्षा गृहमंत्रांना दिली जाते. म्हणजे, देशात मोदी यांच्यानंतर अमित शहा सर्वात जास्त सुरक्षित व्यक्ती आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा मिळते, जी पंतप्रधान वगळता सर्वोच्च पातळीची सुरक्षा आहे. त्यांना एनएसजी कमांडो सुरक्षा देतात.

याशिवाय, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या विशेष तुकड्या देखील सुरक्षा वर्तुळात सामील आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया आणि कायदा आणि सुव्यवस्थेत सहभागी असल्यामुळे हे पद उच्च-जोखीम श्रेणीत येते. सांगायचं झालं तर, सुरक्षा कवच गुप्तचर माहिती आणि धोक्याच्या मूल्यांकनाच्या आधारावर ठरवलं जातं.

पवार राज्यसभेवर गेल्यास ठाकरेंचा फायदा, काँग्रेसचं नुकसान?
पवार राज्यसभेवर गेल्यास ठाकरेंचा फायदा, काँग्रेसचं नुकसान?.
काहींनी भन्नाट किस्से सांगितले, काही... दादांच्या आठवणींनी सर्वच भावूक
काहींनी भन्नाट किस्से सांगितले, काही... दादांच्या आठवणींनी सर्वच भावूक.
वादळी पावसामुळे लातूरमधील अनेक गावं अंधारात; पिकांचेही नुकसान
वादळी पावसामुळे लातूरमधील अनेक गावं अंधारात; पिकांचेही नुकसान.
आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा घोटाळा! शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले
आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा घोटाळा! शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले.
अजित पवारांच्या स्मरणार्थ सुनेत्रा पवारांचे भावनिक ट्वीट
अजित पवारांच्या स्मरणार्थ सुनेत्रा पवारांचे भावनिक ट्वीट.
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.