Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, वाईट काळ चार हात लांब राहील

जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.

| Updated on: Mar 28, 2022 | 7:41 AM
जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.

जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणे टाळावे. असे केल्याने आपला वेळ वाया जातो. असे केल्याने विनाकारण वाद वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणे टाळावे. असे केल्याने आपला वेळ वाया जातो. असे केल्याने विनाकारण वाद वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.

2 / 5
वागणूक नम्र करा - आचार्य चाणक्य यांच्या मते, आपण प्रत्येक व्यक्तीशी सभ्यतेने वागले पाहिजे. कोणीही आयुष्यात कधीही कामी येऊ शकतो. अशा व्यक्ती जीवनात नेहमीच यशस्वी होतात. त्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव काढतात.

वागणूक नम्र करा - आचार्य चाणक्य यांच्या मते, आपण प्रत्येक व्यक्तीशी सभ्यतेने वागले पाहिजे. कोणीही आयुष्यात कधीही कामी येऊ शकतो. अशा व्यक्ती जीवनात नेहमीच यशस्वी होतात. त्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव काढतात.

3 / 5
देवाची उपासना करा - जीवनात चांगले असो वा वाईट, वेळ कोणतीही आली तरी नेहमी देवाचे कृतज्ञ रहा. भगवंताची भक्ती मनाला शांती तर देतेच पण वाईट काळात धैर्यही देते. एक सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते.

देवाची उपासना करा - जीवनात चांगले असो वा वाईट, वेळ कोणतीही आली तरी नेहमी देवाचे कृतज्ञ रहा. भगवंताची भक्ती मनाला शांती तर देतेच पण वाईट काळात धैर्यही देते. एक सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते.

4 / 5
गरिबांना दान करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू आणि गरीबांना दान करा. तसे करणे हे पुण्य आहे. याने भगवंताची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे तुमच्या मनाला शांतीही मिळते. वाईट काळातही त्याचा उपयोग होतो.

गरिबांना दान करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू आणि गरीबांना दान करा. तसे करणे हे पुण्य आहे. याने भगवंताची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे तुमच्या मनाला शांतीही मिळते. वाईट काळातही त्याचा उपयोग होतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.