AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनाचा सोहळा महाराष्ट्रात उत्साहात करणार

आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे. त्यामुळं सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे.

| Updated on: Aug 15, 2023 | 9:51 AM
Share
७६ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

७६ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

1 / 4
पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अजूनही पाऊस झालेला नसताना यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, की चांगला आणि लवकर पाऊस पडला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील संकट राहणार नाही.

पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अजूनही पाऊस झालेला नसताना यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, की चांगला आणि लवकर पाऊस पडला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील संकट राहणार नाही.

2 / 4
पिण्याच्या पाण्याचे प्रश्न देखील मिटतील, मात्र पाऊस आला नाही, तर यासाठी जिल्हा प्रशासन उपायोजना करणार आहे.

पिण्याच्या पाण्याचे प्रश्न देखील मिटतील, मात्र पाऊस आला नाही, तर यासाठी जिल्हा प्रशासन उपायोजना करणार आहे.

3 / 4
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध पुरस्कार आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्यावसियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी स्वातंत्र्य सनिक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध पुरस्कार आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्यावसियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी स्वातंत्र्य सनिक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.