AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ, अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा

बॉलिवूडमधील असा एक अभिनेता ज्याने चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बल 50 दिवस केली नव्हती अंघोळ. अभिनेत्याला पाहून घाबरायचे लोक. त्याच्या भोवती फिरायचे पक्षी.

| Updated on: May 11, 2026 | 4:39 PM
Share
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील काही सीन हे आयकॉनिक ठरतात. असे सीन शूट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते. असाच एक सीन सध्या चर्चेत आला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील काही सीन हे आयकॉनिक ठरतात. असे सीन शूट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते. असाच एक सीन सध्या चर्चेत आला आहे.

1 / 6
चायना गेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा यशस्वी ठरला नसला, तरी त्यातील अनेक पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेषतः या चित्रपटातील खलनायक 'जगीरा'ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप सोडली होती. या भूमिकेमुळे अनेकांना शोले मधील गब्बर सिंहची आठवण झाली होती.

चायना गेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा यशस्वी ठरला नसला, तरी त्यातील अनेक पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेषतः या चित्रपटातील खलनायक 'जगीरा'ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप सोडली होती. या भूमिकेमुळे अनेकांना शोले मधील गब्बर सिंहची आठवण झाली होती.

2 / 6
जगीराची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश तिवारी यांनी आपल्या अभिनयाने अशी दहशत निर्माण केली होती की, चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्षे उलटल्यानंतरही लोकांना त्यांचे संवाद तोंडपाठ आहेत.

जगीराची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश तिवारी यांनी आपल्या अभिनयाने अशी दहशत निर्माण केली होती की, चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्षे उलटल्यानंतरही लोकांना त्यांचे संवाद तोंडपाठ आहेत.

3 / 6
चित्रपटात जगीरा हा डोंगराळ भागात राहणारा, अत्यंत क्रूर आणि निर्दयी दरोडेखोर दाखवण्यात आला होता. या भूमिकेला वास्तववादी स्वरूप देण्यासाठी मुकेश तिवारी यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

चित्रपटात जगीरा हा डोंगराळ भागात राहणारा, अत्यंत क्रूर आणि निर्दयी दरोडेखोर दाखवण्यात आला होता. या भूमिकेला वास्तववादी स्वरूप देण्यासाठी मुकेश तिवारी यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

4 / 6
माहितीनुसार, जगीराच्या लूकसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांना पूर्णपणे राकट, घाणेरडे आणि भयावह दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी केस आणि दाढीही अनेक दिवस कापली नव्हती. त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून ते सतत शरीरावर परफ्यूम फवारत असत.

माहितीनुसार, जगीराच्या लूकसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांना पूर्णपणे राकट, घाणेरडे आणि भयावह दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी केस आणि दाढीही अनेक दिवस कापली नव्हती. त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून ते सतत शरीरावर परफ्यूम फवारत असत.

5 / 6
शूटिंगदरम्यान ते इतके वास्तववादी दिसत होते की, अनेक लोक त्यांच्यापासून दूर राहायचे. डोंगराळ भागात शूटिंग सुरू असताना त्यांच्या भोवती चिल आणि कावळे घिरट्या घालत असल्याच्या गोष्टीही त्या काळात चर्चेत होत्या.

शूटिंगदरम्यान ते इतके वास्तववादी दिसत होते की, अनेक लोक त्यांच्यापासून दूर राहायचे. डोंगराळ भागात शूटिंग सुरू असताना त्यांच्या भोवती चिल आणि कावळे घिरट्या घालत असल्याच्या गोष्टीही त्या काळात चर्चेत होत्या.

6 / 6
Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?