रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून आतापर्यंतचा सर्वात वाईट विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं
टीम इंडियाने वर्षभरात 15 कसोटी सामने खेळले. रोहित शर्माने 14 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. तर एका सामन्यात जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची भूमिका बजावली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला फक्त सात सामन्यात विजय मिळवता आला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
पलक तिवारीचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
पलक तिवारीचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
मराठी अभिनेत्रीचं गुपचूप मरीन ड्राईव्हवर फोटोशूट, चाहते म्हणाले- फोटो कुणी काढले
GK : भारतातील कोणत्या राज्याला 'कॉफी कॅपिटल' म्हणतात ?
BP आणि डायबिटीजच्या रुग्णांनो या डाळींचा आहारात समावेश कराच
एके काळी उंदरालाही घाबरायचे रशियन प्रेसिडन्ट पुतीन !
