रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून आतापर्यंतचा सर्वात वाईट विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं
टीम इंडियाने वर्षभरात 15 कसोटी सामने खेळले. रोहित शर्माने 14 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. तर एका सामन्यात जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची भूमिका बजावली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला फक्त सात सामन्यात विजय मिळवता आला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
