AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल, काय आहेत अपडेट्स?

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे.

Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल, काय आहेत अपडेट्स?
ग्रामपंचायत निवडणूक Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 20, 2022 | 10:13 AM
Share

मुंबई,  राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल (Grampanchayat Election Result 2022) लागणार आहेत. मतमाेजणीला सकाळी 10 वाजता पासून सुरूवात हाेणार आहे. राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या आहेत, त्यामुळे 7,135 ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी हाेणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकींसाठी अनेक दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बच्चू कडू, बाळासाहेब थाेरात, विश्वजीत कदम, राणा जगजीतसिंह तसेच देवेंद्र भुयार यांसारख्या दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागलेली आहे.

अशी आहे निवडणूकांची आकडेवारी

7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या हाेत्या त्यापैकी 7 हजार 681 ग्रामपंचायतींंमध्ये निवडणूका पार पडल्या.  राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या तर 72 ग्रामपंचायतींच्या निवडणूका वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द करण्यात आल्या हाेत्या.

बिनविराेध पार पडलेल्या एकूण 590 ग्रामपंचायती पैकी ठाकरे गटाचे 65, शिंदे गटाचे 103, भाजपचे 149, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 108, काँग्रेसच्या 54 आणि इतर 111 जागांवर  बिनविराेध पार पडल्या.

बिड जिल्हातील नाथरा या गावी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. आमदार विश्वजीत कदम यांचे गाव असलेल्या साेनसळमध्ये देखील आज मतमाेजणी हाेणार आहे.

अहमदनगर जिल्हातील जाेरवे या गावात देखील निवडणूक पार पडली. या निवडणूकीमध्ये बाळासाहेब थाेरात यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. राणा जगजीतसिंह यांच्या उस्मानाबाद जिल्हातील तेर या गावीदेखील निवडणूक पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्दमध्येदेखील निडणूक पार पडली आहे.

भाजप  नंबर एकचा पक्ष असल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा दावा

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाने 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिंदे गटाने 40 पेक्षा जास्त सरपंचपदं मिळवल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत 125-130 जागा जिंकल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. मित्रपक्षांसह 150 जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!