AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे.

Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला
जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरूImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 13, 2022 | 7:40 AM
Share

मुंबई : राज्यसभेचे मतदान (Voting) राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. तरीही जे व्हायचे होते ते झाले. म्हणजे घोडाबाजार झाला. आता विधानपरिषदेची निवडणुक होणार आहे. ती गुप्तपद्धतीने निवडणुक होणार आहे. त्यामुळे अनेकांना नव्याने कोंब फुटला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा पद्धतीने वापर व्हावा हे योग्य नाही. तसेच लोकशाहीसाठी चांगलं देखील नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने (BJP) जिंकून दाखवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यामुळे आकाश कोसळलं आहे काय ? मुंगीने मेरू गिळला काय ? असे अजिबात झाले नाही अशी टीका आजच्या सामना (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.

आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे. ते अत्यंत चुकीचं आहे, कारण आमच्यात असं काही नाही. चार पाच अपक्षांना हाताशी धरून आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता. तसाच प्लॅन भाजपाचा देखील होता. राज्यसभेची सहावी जागा त्यांनी जिंकली. त्यामुळे ते जल्लोष करीत आहेत. जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. निवडणूक जिंकल्याने त्यांनी काही मोठा चमत्कार घडविला आहे अशा पद्धतीने अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत.

भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत

आजच्या सामानाच्या अग्रलेखात निवडणूकीत सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपाने काय केल त्याचा ऊहापोह घेण्यात आला आहे. ज्या पद्धतीने भाजपकडून बातम्या पेरल्या जात आहेत. त्या अत्यंत चुकीच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत गणिताचं चातुर्य दाखवलं. पण आमच्या आजही बहुमत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी अनिल देखमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करू दिलं नाही.

केंद्राच्या यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात आहेत अशी टीका देखील करण्यात आली आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप