AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manik Rao Gavit passed away : माणिकराव गावित यांचं निधन, आदिवासी समाजाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

कँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये (Nashik) उपचार सुरू होते.

Manik Rao Gavit passed away : माणिकराव गावित यांचं निधन, आदिवासी समाजाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड
माणिकराव गावित Image Credit source: hindustan times
| Updated on: Sep 17, 2022 | 10:43 AM
Share

नाशिक : कँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये (Nashik) उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर रविवारी नवापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी काँग्रेस (Congress) सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांनी प्रदीर्घ काळ आदिवासी समाजाचे नेतृत्व केले. त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाचं नेतृत्व हरपल्याची भावना आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माणिकराव गावित यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. माणिकराव गावित हे काँग्रेसकडून अनेकदा लोकसभेवर निवडून आले होते. गावित यांच्या निधनाने काँग्रेसचा मार्गदर्शक नेता हरपला आहे.

Follow Us
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....