AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्मादाचा शेवटी ‘उदयनराजे’ होतो, ‘सामना’तून शिवसेनेचे खडे बोल

2014 मध्ये भाजपचा वारु उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, आता 2019 मध्ये तो शरद पवार यांनी रोखला, असं म्हणत शिवसेनेने पवारांचं कौतुक केलं आहे

उन्मादाचा शेवटी 'उदयनराजे' होतो, 'सामना'तून शिवसेनेचे खडे बोल
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 27, 2019 | 11:32 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरु नका, महाराष्ट्राचा निकाल हेच सांगतोय, अशा शब्दात ‘सामना’च्या रोखठोक सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उन्मादाचा शेवटी ‘उदयनराजे’ होतो, अशा कानपिचक्याही सेनेने (Shivsena on Udayanraje Bhosale) लगावल्या आहेत.

2014 मध्ये भाजपचा वारु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, आता 2019 मध्ये तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखला आहे. विरोधकांचे 20-25 आमदारही येणार नाहीत, असं माध्यमात चित्र उभ करणाऱ्यांनी 100 पारचा टप्पा गाठला. सगळ्याचं श्रेय फक्त शरद पवारांना जातं, असं म्हणत शिवसेनेने पवारांचं कौतुक केलं आहे.

शिवसेनेच्या आज जरी 56 जागा असल्या, तरी रिमोट कंट्रोल मात्र उद्धव ठाकरे यांच्याच हाती आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतले वतनदार विकत घेऊन, चौकशांचा धाक दाखवून आयारामांचा जो बाजार भरवला होता तो शेअर बाजारासारखा कोसळला, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने लेखी आश्वासन द्यावं, शिवसेनेची मागणी

उदयनराजेंना उडवायला कॉलरही शिल्लक ठेवली नाही, इतका त्यांचा दारुण पराभव केला. मुख्यमंत्री कोण, सरकार कसे आणि कोणाचे यावर चर्चा बंद, फटाके मात्र दिवाळीनंतर फुटतील. 106 जागा जिंकूनही भाजपच्या डोक्यावर टांगती तलवार आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावर तणाव आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

उन्मादाचा शेवटी उदयनराजे होतो आणि मग प्रजा जुमानत नाही (Shivsena on Udayanraje Bhosale). शिवसेना फरफटत येईल, हे स्वप्नही साकार झाले नाही. महाराष्ट्राचे गृहीतक वेगळं आहे. गृहीत धरु नका हाच कालच्या निकालाचा अर्थ, पुढच पुढे पाहू, असं शिवसेनेने ‘सामना’तून स्पष्ट केलं आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?