AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त चार दिवस! शुक्राची स्थिती या राशींचं नशिब पालटणार, जाणून घ्या गोचर कुंडली

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती ही खूपच महत्त्वाची ठरते. कोणता ग्रह राशीत विराजमान झाला आहे, इथपासून त्याचा प्रभाव का यावरून आकलन केलं जात असतं. 4 दिवसानंतर शुक्राच्या स्थितीत बदल होणार आहे. त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

फक्त चार दिवस! शुक्राची स्थिती या राशींचं नशिब पालटणार, जाणून घ्या गोचर कुंडली
काहीही करून चार दिवस कळ सोसा! शुक्राच्या स्थितीने या राशींच्या आयुष्यात होणार बदल
| Updated on: Feb 08, 2024 | 2:34 PM
Share

मुंबई : ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. त्यांचा प्रभाव राशीचक्रावर परिणाम करत असतो. ग्रहमंडळात शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक असलेला ग्रह मानलं जातं. त्यामुळे या ग्रहाच्या हालचालीमुळे बरंच काही घडत असतं. धनकारक शुक्र ग्रह चार दिवसानंतर मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध, मंगळ आणि सूर्य ग्रह यांच्याशी युती होईल आणि चतुर्ग्रही योग तयार होईल. शुक्र ग्रह 12 फेब्रुवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. सकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी मकर राशीत येणार आहे. त्यानंतर 7 मार्चला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 24 दिवस काही राशींना चांगली फळं मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत

कुंभ : शनिची रास असून शुक्राचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे निश्चितच चांगली फळं मिळतील. गोचर कुंडलीत शुक्र 12 व्या स्थानात असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती रुळावर येईल. तसेच भौतिक सुखांची प्राप्ती होईल. या 24 दिवसांच्या कालावधीत वाहन किंवा प्रॉपर्टीचा खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

तूळ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्याच चतुर्थ स्थानात शुक्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आपल्या कामात वर्चस्व प्रस्थापित होईल. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. गेल्या काही दिवसांपासून असलेले वाद संपुष्टात येतील. तसेच भौतिक सुखांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येईल. रियल इस्टेट, फिल्म लाईनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असेल.

मेष : या राशीच्या कर्मस्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना बरेच सकारात्मक बदल दिसतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच आहे त्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. व्यवसायिकांसाठीही हा काळ अनुकूल असणार आहे. काही व्यवसायिक डील या कालावधीत निश्चित होऊ शकतात. वडिलांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!