AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशींवर राहणार शनिदेवाची कृपा; मनासारख्या घडतील सगळ्या गोष्टी

जोतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व आहे, एकाच वेळी एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह आल्यास त्याला ग्रहांची युती म्हणतात. शनिदेवाने आपली राशी बदलून 12 जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्य देखील कर्क राशीत बसला आहे. जुलै 2023 पर्यंत शनी या राशीत राहील. या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण होत आहे. यामुळे तीन राशींना याचा […]

Astrology: या राशींवर राहणार शनिदेवाची कृपा; मनासारख्या घडतील सगळ्या गोष्टी
| Updated on: Jul 21, 2022 | 3:38 PM
Share

जोतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व आहे, एकाच वेळी एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह आल्यास त्याला ग्रहांची युती म्हणतात. शनिदेवाने आपली राशी बदलून 12 जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्य देखील कर्क राशीत बसला आहे. जुलै 2023 पर्यंत शनी या राशीत राहील. या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण होत आहे. यामुळे तीन राशींना याचा विशेष फायदा होणार आहे. या संसप्तक योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांच्यावर पुढील सहा महिने शनिदेवाची कृपा राहील. येणाऱ्या दिवसात त्यांच्या मनासारख्या घटना घडतील.

  1. वृषभ- मकर राशीत शनीचे संक्रमण झाल्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनाच लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत चांगली कामगिरी कराल. काही लोकांना नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात. या कालावधीत वृषभ राशींच्या लोकांचे वैवाहिक जीवनात असलेली समस्या नष्ट होतील. या राशीवर शनिदेवाची कृपा असल्याने या व्यक्तींच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
  2. सिंह- सिंह राशीच्या लोकांवर पुढील सहा महिने शनिदेवाची कृपा राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिकांना चांगली बातमी मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना हा कालावधी चांगला आहे. तसंच आधीपासून एखादे रखडलेले काम या कालावधीत पूर्ण होईल. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी नफा होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन घेण्याचा विचार असेल, तर ते काम या कालावधीत पूर्ण होईल.
  3. सिंह- सिंह राशीच्या लोकांवर पुढील सहा महिने शनिदेवाची कृपा राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिकांना चांगली बातमी मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना हा कालावधी चांगला आहे. तसंच आधीपासून एखादे रखडलेले काम या कालावधीत पूर्ण होईल. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी नफा होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन घेण्याचा विचार असेल, तर ते काम या कालावधीत पूर्ण होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.