AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सच्ची मोहब्बत” या 4 राशींच्या व्यक्ती आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करतात, तुमचाही यात सामावेश आहे का ?

आजच्या काळात खरं प्रेम (True Love) मिळणं हे तसं दुर्लभ झालं आहे. आपल्या पैकी प्रत्येकाला खरं प्रेम मिळेलंच हे सांगता येत नाही. पण राशीचक्रातील (Zodiac) काही राशी या खूप प्रामाणिक असतात.

सच्ची मोहब्बत या 4 राशींच्या व्यक्ती आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करतात, तुमचाही यात सामावेश आहे का ?
zodiac
| Updated on: Mar 08, 2022 | 3:20 PM
Share

मुंबई :  आजच्या काळात खरं प्रेम (True Love) मिळणं हे तसं दुर्लभ झालं आहे. आपल्या पैकी प्रत्येकाला खरं प्रेम मिळेलंच हे सांगता येत नाही. पण राशीचक्रातील (Zodiac) काही राशी या खूप प्रामाणिक असतात. त्यांचा स्वभाव इतरांपेक्षा खूप वेगळा असतो. जगातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. पण तरीही आपल्याला काही लोक भेटतात ज्यांच्या स्वभावात आणि सवयींमध्ये काही साम्य असते. याचे कारण असे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण जन्मापासूनच आढळतात. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत , प्रत्येक व्यक्तीचा या राशींशी संबंध असतो. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते , ज्याचा स्वभाव आणि गुण त्याच्या राशीशी संबंधित लोकांमध्ये असतात. त्यामुळे जेव्हा एकाच राशीचे दोन लोक एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या काही गुणांमध्ये साम्य दिसून येते. काही लोक आयुष्यात कोणाकडेही फार लवकर आकर्षित होतात. हे लोक आयुष्यात अनेकदा प्रेमात पडतात. पण काही लोक एकदा प्रेमात पडतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी

मिथुन मिथुन राशीचे लोक या बाबतीत खूप सच्चे असतात. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी ते उत्सुक असतात. पण एकदा वस्तु त्यांच्याकडे आली तर ते त्यागोष्टीकडे फारसं लक्ष देत नाहीत. ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. ते त्यांच्या जोडीदाराला खूप जपतात.

वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेम खूप महत्वाचे असते ते आयुष्यात कोणाच्याही बाबतीत फारसे गंभीर नसतात. ते कोणालाही प्रभावित करण्यास तत्पर असतात. पण जर ते प्रेमात पडले तर मात्र ते त्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करतात. आयुष्यभर दुसऱ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. ते आपल्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात.

तूळ तूळ राशीचे लोक संपूर्ण प्रामाणिकपणाने संबंध ठेवतात, परंतु त्यांची सर्वात मोठी समस्या ही आहे की काही काळानंतर ते लोकांना गृहीत धरू लागतात. या प्रकरणामुळे त्यांच्या नात्यात अनेकदा समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत नातेही तुटते.

कुंभ कुंभ राशीचे लोक मुक्त विचारांचे असतात. पण त्यांनाही प्रेम मिळवायचे आहे. त्यामुळे ते अनेकदा गोंधळलेले असतात. अनेकवेळा ते प्रेमात पडतात, परंतु त्यांचे स्वातंत्र्य सोडू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या नात्यात समस्या येऊ लागतात. जेव्हा दोघांमध्ये निवड करण्याचा विचार येतो तेव्हा ते स्वातंत्र्य निवडतात. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप लवकर होते. पण काही काळानंतर नव्या नात्यात येण्यास वेळ लागत नाही. त्यांना प्रेम देण्यासोबतच पूर्ण स्वातंत्र्य देणारा जोडीदार हवा असतो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chankaya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्याच्या कठीण काळात सख्ख्या मित्रासारख्या मदत करतील या 5 गोष्टी

8 march 2022 Panchang | 8 मार्च 2022, आज होणार नारी शक्तीचा सन्मान, जाणून घ्या महिला दिनाचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त

Dream Indication | भयानक स्वप्नांनी रोज दचकून जागे होता? सात उपाय देतील सुखाची निद्रा

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.