AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chankaya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्याच्या कठीण काळात सख्ख्या मित्रासारख्या मदत करतील या 5 गोष्टी

आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली. इतरांना त्यांची माहिती व्हावी म्हणून त्यांनी चाणक्या नीती हे पुस्तक लिहले.

| Updated on: Mar 08, 2022 | 8:55 AM
Share
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.

1 / 5
पैसा - तुमच्या आयुष्यातील बचत तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. कठीण काळात तुमच्यासोबत पैसा असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पैसे वाचवले नाहीत तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच घरात पैशांचा संग्रह असणे खूप आवश्यक आहे. तुमच्यावर संकट आल्यास जेव्हा तुम्ही इतरांकडून मदत मागता तेव्ही ती मदत तुम्हाला मिळेलच असं नाही.

पैसा - तुमच्या आयुष्यातील बचत तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते. कठीण काळात तुमच्यासोबत पैसा असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पैसे वाचवले नाहीत तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच घरात पैशांचा संग्रह असणे खूप आवश्यक आहे. तुमच्यावर संकट आल्यास जेव्हा तुम्ही इतरांकडून मदत मागता तेव्ही ती मदत तुम्हाला मिळेलच असं नाही.

2 / 5
अन्नाची कमतरता नसावी - घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. आचार्य चाणक्यांच्या मते घरात नेहमी अन्न असावे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा नेहमी वास असतो. याद्वारे तुम्ही गरजूंची भूक भागवू शकता. त्याच प्रमाणे कठीण काळात अन्नाची साठवण तुमची मदतच करेल.

अन्नाची कमतरता नसावी - घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये. आचार्य चाणक्यांच्या मते घरात नेहमी अन्न असावे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा नेहमी वास असतो. याद्वारे तुम्ही गरजूंची भूक भागवू शकता. त्याच प्रमाणे कठीण काळात अन्नाची साठवण तुमची मदतच करेल.

3 / 5
 सेवा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार मनुष्याने नेहमी इतरांची मदत केली पाहिजे. गरजूंना मदत केल्याने देव प्रसन्न होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते सेवा हाच धर्म आहे. हे कठीण काळात तुमचे रक्षण करते. जर तुम्ही इतरांना मदत केली तरच तुमच्या कठीण प्रसंगी कोणतरी तुमची मदत करेल .

सेवा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार मनुष्याने नेहमी इतरांची मदत केली पाहिजे. गरजूंना मदत केल्याने देव प्रसन्न होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते सेवा हाच धर्म आहे. हे कठीण काळात तुमचे रक्षण करते. जर तुम्ही इतरांना मदत केली तरच तुमच्या कठीण प्रसंगी कोणतरी तुमची मदत करेल .

4 / 5
घरामध्ये औषध साठा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार अनेक वेळा अचानक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत शारीरिक समस्यांशी संबंधित औषधे नेहमी घरात असणे गरजेचे आहे. जर अचानक त्रास झाला आणि घरात औषध नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अत्यावश्यक वेळी जर तुम्हाला औषधे मिळाली नाहीत तर तुमचा जीवसुद्धा जावू शकतो.

घरामध्ये औषध साठा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार अनेक वेळा अचानक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत शारीरिक समस्यांशी संबंधित औषधे नेहमी घरात असणे गरजेचे आहे. जर अचानक त्रास झाला आणि घरात औषध नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अत्यावश्यक वेळी जर तुम्हाला औषधे मिळाली नाहीत तर तुमचा जीवसुद्धा जावू शकतो.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.