AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaniwar Upay: इच्छित फलप्राप्तीसाठी शनिवारी करा हे उपाय, साडेसातीतही मिळेल आराम

साडेसातीच्या काळात दर शनिवारी केलेल्या या उपायांमुळे त्रास मंकी होतो. तसेच इच्छित फलप्राप्ती होते.

Shaniwar Upay: इच्छित फलप्राप्तीसाठी शनिवारी करा हे उपाय, साडेसातीतही मिळेल आराम
शनिदेव Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 03, 2022 | 12:08 AM
Share

मुंबई,  जसे आपण सर्व जाणतो की, शनिवार हा शनिदेवाचा (Shanidev) दिवस मानला जातो. जोतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता मानल्या जातो. शनि ग्रहाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. जर एखाद्या व्यक्तीला शनीच्या साडेसतीमधून जात असेल तर शनिवारी काही विशेष उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. ज्यांना साडेसती किंवा शनिदोषाचा त्रास आहे, त्यांनी शनिवारचे उपाय (Shaniwar Upay) करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत शनि नीच स्थानात असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत उलथापालथ घडत सलते. अशा स्थितीत शनिदोषाने प्रभावित व्यक्तीने शनिवारी आपला शनि दोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  1. मैदा, काळे तीळ, साखर यांचे मिश्रण तयार करून दर शनिवारी मुंग्यांना खाऊ घालावे.
  2. काळ्या घोड्याच्या नाल किंवा बोटीच्या खिळ्यातून अंगठी बनवा आणि शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी मधल्या बोटात घाला.
  3. शनिदेवाच्या नावाचा जप करा.
  4. शनिवारी काळे कापड, लोखंडी भांडी, काळे तीळ, घोंगडी, उडीद डाळ दान करा.
  5. माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्या. तसेच दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे.
  6. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करा आणि रुद्राक्षाच्या वस्तूंनी ओम शं शनिश्चराय नमः चा जप करा.
  7. शनिवारी एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा, मग ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा.
  8. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावा.
  9. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते शनिवारी शिवलिंगाला अर्पण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.