AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या प्रगतीचा लेखाजोखा शब्दबद्ध करण्याची सुवर्णसंधी, हीरक महोत्सवानिमित्त गौरव गीत लेखन स्पर्धा जाहीर

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. Maharashtra Gaurav Geet writing competition

महाराष्ट्राच्या प्रगतीचा लेखाजोखा शब्दबद्ध करण्याची सुवर्णसंधी, हीरक महोत्सवानिमित्त गौरव गीत लेखन स्पर्धा जाहीर
महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 19, 2021 | 6:03 PM
Share

नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2020 हे वर्ष कोरोनामुळं लॉकडाऊनमध्ये गेल्यानं हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. गौरव गीत लेखन स्पर्धेत इच्छुकांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गौरव गीत पाठवण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. (Maharashtra Gaurav Geet writing competition on the occasion of Diamond Jubilee year )

स्पर्धेचे नियम काय?

महाराष्ट्र गौरव गीत स्पर्धेसाठी मराठी भाषा येणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाला एक व जास्तीत-जास्त दोन स्वरचित गीत पाठवता येतील. स्पर्धकाने त्यांचे गीत ही स्वत:चीच रचना असल्याचे लेखी प्रतिज्ञा पत्र देणे आवश्यक आहे.

स्पर्धेच्या अटी

पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमती पत्रही सोबत जोडणे आवश्यक आहे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी परिचय केंद्रातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल.निवड समितीचा निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

महाराष्ट्र गौरव गीत कुठे पाठवायचं?

स्पर्धकाने प्रतिज्ञापत्र आणि संमती पत्रासह आपली गीत रचना ‘महाराष्ट्र परिचय केंद्र,ए-8,स्टेट एम्पोरिया बिल्डींग,बाबा खडकसिंह मार्ग,नवी दिल्ली-110001.’ या  पत्यावर टपालाद्वारे पाठवाता येईल.एक प्रत महाराष्ट्र परिच केंद्रांच्या ईमेल वर देखील पाठवावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | गौरव फाऊंडेशन! दिव्यांग, वृद्धांच्या आयुष्यात आनंद फुलवणारी माणसं

सांगलीत Modified Bike स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 ‘सौंदर्यवती’ ताब्यात

(Maharashtra Gaurav Geet writing competition on the occasion of Diamond Jubilee year)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली